शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

"गांधी कुटुंबाने माझ्याविरोधात निवडणूक लढवून ३ लाख मतं मिळवावीत, मी राजकारणातून संन्यास घेईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:19 IST

Dinesh Pratap Singh: संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.

Dinesh Pratap Singh:काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. यावरून उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) दिनेश प्रताप सिंह यांनी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, संपूर्ण गांधी कुटुंबाला 'पलायनवादी' असं म्हणत खुले आव्हानही दिनेश प्रताप सिंह यांनी दिले आहे.

"मी या सर्व गांधींना रायबरेलीमध्ये आमंत्रित करतो, जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा पंजाचे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी आणि तीन लाख मते मिळवावी. मी राजकारणातून संन्यास घेईन", असे दिनेश सिंह यांनी एका खुल्या पत्राद्वारे गांधी कुटुंबाला आव्हान दिले आहे. 

राज्यमंत्र्यांनी गुरुवारी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, माझ्यासाठी भारतीय संस्कार आणि संस्कृती असलेली भारतातील प्रत्येक महिला माता भगवती सारखी आहे, परंतु मी प्रियांका गांधी यांचे राहणीमान, आचरण, खाण्याच्या सवयी वगैरे मला भारतीय संस्कृतीला अनुसरून वाटत नाहीत. तसेच, प्रियांका गांधी या केवळ पराभवाच्या भीतीने रायबरेलीतून निवडणूक लढवत नाहीत. हे जरी खरे असले तरी, त्या केवळ वायनाडमधूनच निवडणूक का लढवणार आहेत? कोणाला होणारा विरोध त्यांना वायनाडला घेऊन जात आहे, हे काचेप्रमाणे स्पष्ट आहे. त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे. 

याचबरोबर, 'गांधी' कुटुंब पलायनवादी आहेत, हे खरं आहे. जोपर्यंत सोनिया गांधींना अमेठी आणि रायबरेलीतून अन्नधान्याचा पुरवठा होत होता, तोपर्यंत त्या अमेठी आणि रायबरेलीतच राहिल्या, जेव्हा त्यांना पराभव दिसून येत होता, तेव्हा त्या राजस्थानला पळून गेल्या. तसेच, राहुल गांधी आधी अमेठी सोडून वायनाडल गेले, त्यानंतर त्यांनी रायबरेलीसाठी वायनाड सोडले आणि आता प्रियांका गांधी आपले घर, सासर, रायबरेली, अमेठी सोडून वायनाडला जात आहेत. त्याचप्रमाणे हरल्यानंतर इंदिरा गांधीही रायबरेली सोडून मेडकला (आंध्र प्रदेश) गेल्या होत्या, त्यामुळे असा सवाल उपस्थित होत आहे, असे दिनेश प्रताप सिंह यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस