शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पंजाबचे पोलीस अधिकारी कोणत्या काँग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत होते?; स्मृती इराणींचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:25 IST

PM Narendra Modi Security Breach : पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीवरून स्मृती इराणी यांनी केला हल्लाबोल.

PM Narendra Modi Security Breach : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून पुन्हा एकदा भाजपनं काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. या मुद्द्यावरून त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. तसंच पंजाब पोलीस (Punjab Police) कोणत्या बड्या काँग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत होते?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. "मीडियाच्या माध्यमातून सत्य समोर आलं आहे. मी मंचावरून दे प्रश्न उपस्थित केले होते, तेच या स्टिंग ऑपरेशनमध्ये आहेत. पंजाब काँग्रेसचे नेता या प्रकरणी अयोग्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील चूक ही नींदनीय आणि दंडात्मक देखील आहे," असं इराणी म्हणाल्या. तसंच काँग्रेसच्या कोणत्या बड्या नेत्याच्या इशाऱ्यावर पोलीस अधिकारी काम करत होते, असंही विचारायचं असल्याचं त्या म्हणाल्या.

"डीजीपींनी कोणत्याही माहितीशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा टीमला मार्ग मोकळा असल्याचं आणि पूर्ण व्यवस्था असल्याचं का सांगितलं?, इशाऱ्यानंतरही पंतप्रधानांना सुरक्षा देण्यासाठी पंजाबमधील काँग्रेस सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी कोण आहेत ज्यांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत.,?" असा सवालही त्यांनी केला. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रोटोकॉल आणि उल्लंघनाबाबत एका प्रायव्हेट पार्टीला का माहिती दिली?, जे गांधी कुटुंबाचाही भाग आहेत, ते या विषयी का इच्छुक आहेत," असा सवालही त्यांनी केला.

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर"मी न्यायालयच्या निर्णयाचा आदर करते, तसंच यावर कोणतंही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. समिती स्थापन केल्यानंतर जी तथ्य समोर येतील आणि जो पक्षाचा आदेश असेल त्यावर मी वक्तव्य करेन," असंही त्या सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीNarendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब