शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Pralhad Joshi: "काँग्रेसनं कमी वीज दिली म्हणूनच लोकसंख्या वाढली", केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:52 IST

Karanataka Elections: मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसंख्या वाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला अजून काही अवधी आहे, मात्र राज्यातील राजकीय तापमान आतापासूनच वाढू लागले आहे. दररोज वेगवेगळ्या पक्षांचे नेते येथे काही ना काही विधाने करत आहेत, ज्याची जोरदार चर्चा रंगत आहे. आता मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी (Union Minister Pralhad Joshi) यांनी एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हसन येथे बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात कमी वीज दिली होती. त्याचवेळी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांना पुरेशी वीज पुरवू न शकल्याने लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली. 

पंतप्रधान मोदी 12 मार्चला कर्नाटक दौऱ्यावरकर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते सातत्याने दौरे करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या निवडणूक राज्याचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी कर्नाटकातील मंड्या आणि हुबळी-धारवाड या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मागील रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. 

आगामी मे महिन्यापर्यंत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, "पंतप्रधान मोदी 12 मार्च रोजी मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी कर्नाटकला भेट देतील आणि त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास हुबळी येथे पोहोचतील, जिथे ते IIT धारवाडचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते जवळच्या ठिकाणी मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसelectricityवीजNarendra Modiनरेंद्र मोदी