शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Pralhad Joshi: "काँग्रेसनं कमी वीज दिली म्हणूनच लोकसंख्या वाढली", केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:52 IST

Karanataka Elections: मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसंख्या वाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला अजून काही अवधी आहे, मात्र राज्यातील राजकीय तापमान आतापासूनच वाढू लागले आहे. दररोज वेगवेगळ्या पक्षांचे नेते येथे काही ना काही विधाने करत आहेत, ज्याची जोरदार चर्चा रंगत आहे. आता मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी (Union Minister Pralhad Joshi) यांनी एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हसन येथे बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात कमी वीज दिली होती. त्याचवेळी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांना पुरेशी वीज पुरवू न शकल्याने लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली. 

पंतप्रधान मोदी 12 मार्चला कर्नाटक दौऱ्यावरकर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते सातत्याने दौरे करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या निवडणूक राज्याचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी कर्नाटकातील मंड्या आणि हुबळी-धारवाड या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मागील रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. 

आगामी मे महिन्यापर्यंत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, "पंतप्रधान मोदी 12 मार्च रोजी मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी कर्नाटकला भेट देतील आणि त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास हुबळी येथे पोहोचतील, जिथे ते IIT धारवाडचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते जवळच्या ठिकाणी मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसelectricityवीजNarendra Modiनरेंद्र मोदी