शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 13:22 IST

Firecracker Ban: अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असेल.

गुवाहाटी: दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण, त्यापूर्वीच असामच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने (PCB)  राज्यातील हिरवे वगळता सर्व प्रकारचे फटाके फोडणे आणि विकण्या पूर्णपणे बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण(NGT) च्या निर्देशांचे पालन करताना, सणासुदीच्या काळात वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू राहील. पीसीबीचे अध्यक्ष अरुप कुमार मिश्रा म्हणाले की, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांना सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची आहे. पीसीबीने केवळ सल्ला आणि सूचना जारी केल्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने फटाक्यांचा वापर थांबला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात केलेल्या दैनंदिन कारवाईचा अहवालही पीसीबीला सादर करावा. तसेच, दिवाळीच्या दिवशी लोक दोन तास हिरवे फटाके फोडू शकतात, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी

ऑक्टोबरच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेत संभाव्य बिघाड लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच राष्ट्रीय राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "गेल्या 3 वर्षांपासून दिवाळी दरम्यान दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक परिस्थिती पाहता, यावेळी देखील सर्व प्रकारचे फटाके वापरावर बंदी असेल."

 

टॅग्स :AssamआसामDiwaliदिवाळी 2021BJPभाजपाdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल