शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Sanjay Nisahd on Shri Ram: “श्रीराम दशरथाचे नाही, तर श्रृंगी ऋषी निषादांचे पुत्र; रामनामावर केवळ राजकारण होतंय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 18:35 IST

Sanjay Nisahd on Shri Ram: प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हतेच. तर श्रृंगी ऋषी निषाद यांचे ते पुत्र होते, असे निषाद यांनी म्हटले आहे.

प्रयागराज: उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. यामुळे उत्तर प्रदेशचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या निषाद पक्षाच्या संजय निषाद यांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हतेच. तर श्रृंगी ऋषी निषाद यांचे ते पुत्र होते, असे निषाद यांनी म्हटले आहे. यामुळे आता भाजपच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

असे म्हटले जाते की, राजा दशरथांना एकही अपत्य नव्हते आणि श्रृंगी ऋषींनी त्यांना एक यज्ञ करायला सांगितला. दशरथांनी आपल्या तीनही राण्यांना विशेष खीर दिली आणि प्रभू श्रीरामांचा जन्म त्यांच्या आईने खीर खाल्ल्यानंतर झाला. परंतु, वास्तवात केवळ खीर खाल्याने कुणीही गर्भवती होत नाही. त्यामुळे राम दशरथांचे कथित पुत्र होते, ते श्रृंगी ऋषि निषाद यांचे खरे पुत्र होते. श्रीरामांचे आई-वडील आणि अयोध्यावासीय त्यांना समजू शकले नाहीत, निषाद राज्यानेच त्यांच्या खऱ्या शक्तीला ओळखले. जो देवाला ओळखतो त्याचा तो श्रेष्ठ ठरतो. निषाद राज्याचाही हाच दर्जा आहे, असा वादग्रस्त दावा संजय निषाद यांनी प्रयागराज येथे बोलताना केला. यानंतर अयोध्येतील संत मंडळी प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे. 

संजय निषाद यांचे वक्तव्य आणि भाषा आक्षेपार्ह 

संजय निषाद यांचे वक्तव्य आणि भाषा आक्षेपार्ह आहेच. तसेच याद्वारे त्यांनी प्रभू श्रीरामाचा आणि त्यांच्या भक्तांचाही अपमान केला आहे. निषाद यांनी चर्चेत येण्यासाठी ईशनिंदा करणारे वक्तव्य केले, असे अयोध्येतील संतमंडळींनी म्हटले आहे. दुसरीकडे, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या विधानासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले आहे. घप्रमुख तर डीएनए एक्सपर्ट आहेत. त्यांनी या प्रकरणावर नक्कीच स्पष्टीकरण द्यायला हवे, असे सांगत ओवेसी यांनी भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, या प्रकरणावर वाद वाढत असल्याचे पाहून संजय निषाद यांनी आपले वक्तव्य चुकीच्या संदर्भासहीत मीडियाने दाखवल्याचा दावा केला आहे. आपण केवळ प्रभू श्रीरामाचे गुण आणि त्यांची महानतेचा गौरव करत होतो. तसेच निषाद समाज कशा पद्धतीने प्रभू श्रीरामाशी निगडीत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असे संजय निषाद यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा