शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

संतापजनक, क्वॉरंटाईन केलेल्या महिलांना साड्यांऐवजी देण्यात आली लुंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 2:06 PM

गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत.

विविध शहरांतून जे कामगार आपल्या गावी परतले आहेत. त्यांना गावक-यांनी प्रवेश देण्यास बंदी केली आहे. त्यांना थेट क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवले जात असून तिथे त्यांना १४ दिवस ठेवले जाते क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची योग्य तपासणी केली जाते. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत. यातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

बिहारमध्ये  काही महिलांना देखील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले आहे. महिलांनी परिधान करण्यासाठी साड्या मागितल्या तर त्यांच्या हातात चक्क लुंगी देण्यात आली.  क्वॉरंटाईन केलेल्या लोकांसाठी या सेंटरमध्ये  जेवण आणि नाश्त्याची देखील योग्य सोय केलेली नाही. तसेच परिसरात घाणीचेदेखील साम्राज्य पसरले आहे . तुर्तास हा प्रकार समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

या प्रकरणात मानवाधिकार संरक्षण फाऊंडेशन पुढे आली आहे. संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दरभंगाचे डीएम यांच्याकडे तक्रार केली आहे.