शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

संतापजनक, क्वॉरंटाईन केलेल्या महिलांना साड्यांऐवजी देण्यात आली लुंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 14:07 IST

गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत.

विविध शहरांतून जे कामगार आपल्या गावी परतले आहेत. त्यांना गावक-यांनी प्रवेश देण्यास बंदी केली आहे. त्यांना थेट क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवले जात असून तिथे त्यांना १४ दिवस ठेवले जाते क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची योग्य तपासणी केली जाते. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत. यातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

बिहारमध्ये  काही महिलांना देखील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले आहे. महिलांनी परिधान करण्यासाठी साड्या मागितल्या तर त्यांच्या हातात चक्क लुंगी देण्यात आली.  क्वॉरंटाईन केलेल्या लोकांसाठी या सेंटरमध्ये  जेवण आणि नाश्त्याची देखील योग्य सोय केलेली नाही. तसेच परिसरात घाणीचेदेखील साम्राज्य पसरले आहे . तुर्तास हा प्रकार समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

या प्रकरणात मानवाधिकार संरक्षण फाऊंडेशन पुढे आली आहे. संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दरभंगाचे डीएम यांच्याकडे तक्रार केली आहे.