शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

संतापजनक, क्वॉरंटाईन केलेल्या महिलांना साड्यांऐवजी देण्यात आली लुंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 14:07 IST

गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत.

विविध शहरांतून जे कामगार आपल्या गावी परतले आहेत. त्यांना गावक-यांनी प्रवेश देण्यास बंदी केली आहे. त्यांना थेट क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवले जात असून तिथे त्यांना १४ दिवस ठेवले जाते क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची योग्य तपासणी केली जाते. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत. यातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

बिहारमध्ये  काही महिलांना देखील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले आहे. महिलांनी परिधान करण्यासाठी साड्या मागितल्या तर त्यांच्या हातात चक्क लुंगी देण्यात आली.  क्वॉरंटाईन केलेल्या लोकांसाठी या सेंटरमध्ये  जेवण आणि नाश्त्याची देखील योग्य सोय केलेली नाही. तसेच परिसरात घाणीचेदेखील साम्राज्य पसरले आहे . तुर्तास हा प्रकार समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

या प्रकरणात मानवाधिकार संरक्षण फाऊंडेशन पुढे आली आहे. संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दरभंगाचे डीएम यांच्याकडे तक्रार केली आहे.