शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

संतापजनक, क्वॉरंटाईन केलेल्या महिलांना साड्यांऐवजी देण्यात आली लुंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 14:07 IST

गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत.

विविध शहरांतून जे कामगार आपल्या गावी परतले आहेत. त्यांना गावक-यांनी प्रवेश देण्यास बंदी केली आहे. त्यांना थेट क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवले जात असून तिथे त्यांना १४ दिवस ठेवले जाते क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची योग्य तपासणी केली जाते. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत. यातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

बिहारमध्ये  काही महिलांना देखील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले आहे. महिलांनी परिधान करण्यासाठी साड्या मागितल्या तर त्यांच्या हातात चक्क लुंगी देण्यात आली.  क्वॉरंटाईन केलेल्या लोकांसाठी या सेंटरमध्ये  जेवण आणि नाश्त्याची देखील योग्य सोय केलेली नाही. तसेच परिसरात घाणीचेदेखील साम्राज्य पसरले आहे . तुर्तास हा प्रकार समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

या प्रकरणात मानवाधिकार संरक्षण फाऊंडेशन पुढे आली आहे. संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दरभंगाचे डीएम यांच्याकडे तक्रार केली आहे.