शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सायंकाळी शपथविधी सोहळा; नितीश कुमारांसोबत 8 जण घेणार मंत्रिपदाची शपथ, पाहा यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 14:17 IST

नितीश कुमार आज 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत.

पाटणा: बिहारच्याराजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, सायंकाळी भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. एकूण 128 आमदारांचे समर्थन पत्र त्यांनी सादर केले आहे. आज सायंकाळी एकूण 9 जण मंत्रिपदाची  शपथ घेणार आहेत. या मंत्र्यांची संभाव्य नावे समोर आली आहेत.

'रंग बदलण्यात नितीश कुमार सरड्यांना टक्कर देताहेत', कांग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे. जेडीयू महाआघाडीपासून फारकत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहे. या सरकारमध्ये जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही समावेश असेल. नितीश कुमार आज संध्याकाळी राजभवनात 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश यांच्यासह 2 उपमुख्यमंत्री आणि 6 कॅबिनेट मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन होणार असल्याची माहिती दिली. बिहारच्या नव्या एनडीए सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री असू शकतात, तर डॉ. प्रेम कुमार यांनाही मंत्रिपद मिळेल. याशिवाय, जेडीयूकडून विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि श्रवण कुमार, एचएएमकडून जितन राम मांझी यांचा मुलगा संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित सिंह हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

 

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस