शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Bihar: बिहारमध्ये ४० आमदारांचे सदस्यत्व येणार धोक्यात, निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:50 IST

Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या २३४ आमदारांपैकी ४० आमदारांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिली आहे. यातील १० आमदार तर असे आहेत की, त्यांच्या मालमत्तेच्या तपशिलात खूप मोठी तफावत आढळली आहे.

- एस. पी. सिन्हा पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या २३४ आमदारांपैकी ४० आमदारांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिली आहे. यातील १० आमदार तर असे आहेत की, त्यांच्या मालमत्तेच्या तपशिलात खूप मोठी तफावत आढळली आहे. काहींची संपत्ती शपथपत्रापेक्षा १० ते २० कोटींपेक्षा अधिक आढळली आहे. आयकर विभागाच्या तपासणीत ही बाब पुढे आली असून, आता हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. या आमदारांमध्ये जदयू, भाजप, राजद, हम, काँग्रेससह अनेक पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. यात बाहुबली आमदार अनंत सिंह यांच्यापासून माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या नावाचा समावेश आहे. 

पुढे काय होणार? चुकीची माहिती देणाऱ्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. याबद्दल त्यांना दंडही ठोठावला जाऊ शकतो. त्याचबरोबर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोग कशा प्रकारची कारवाई करते, यावर सर्व अवलंबून आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  या आमदारांनी आपली प्रत्यक्षातील संपत्ती शपथपत्रात कमी करून दाखवली आहे. याचा अर्थ त्यांनी माहिती लपविली, असा काढला जातो.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहार