शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गाडी चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता मागच्या सीटवर सीट बेल्ट न लावल्यास पावती फाडायला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 18:52 IST

हे अभियान टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (54) यांच्या 4 सप्टेंबरला झालेल्या अपघाती मृत्यूनंतर चालवण्यात आले. पोलिसांच्या मते गाडीत मागे बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता.

गाडीमध्ये मागच्या सीटवर बेल्ट न लावणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. यासंदर्भात आता पोलिसांनी पावती फाडायलाही सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी बुधवारी कारच्या मागच्या सीटवर सीट बेल्ट न लावल्याने 17 लोकांना दंड आकारला आहे. पोलिसांनी या नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात मध्य दिल्लीतील कनॉट प्लेसजवळ बाराखंभा रोडवर एक अभियानादरम्यान ही कारवाई केली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिेलेल्य माहितीनुसार, मोटार वाहन कायद्याच्या कलम 194B (सुरक्षा बेल्ड वापर आणि मुलांची बसण्याची व्यवस्था) या अंतर्गत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 17 जणांना दंड आकारण्यात आला आहे. एवढेच नाही, तर ज्यांनी नियमांचे पालन केले नाही, त्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला आहे.

हे अभियान टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (54) यांच्या 4 सप्टेंबरला झालेल्या अपघाती मृत्यूनंतर चालवण्यात आले. पोलिसांच्या मते गाडीत मागे बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस