शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लॉकडाऊनमध्ये Jio चे नशीब फळफळले; फेसबुकने 43574 कोटी रुपये गुंतवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 08:39 IST

फेसबुकच्या गुंतवणुकीमुळे जिओचे मूल्य ४.६२ लाख कोटी रुपये झाले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनकाळात सर्वत्र बंदी असताना रिलायन्स जिओचे नशीब फळफळले आहे. मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकमध्ये मोठा व्यवहार झाला आहे. फेसबुकने जिओचा ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. याद्वारे फेसबूक ४३५७४ कोटी रुपये गुंतवणार आहे. या घोषणेमुळे फेसबुक जिओची आता सर्वात मोठी शेअरधारक बनली आहे. 

फेसबुकच्या गुंतवणुकीमुळे जिओचे मूल्य ४.६२ लाख कोटी रुपये झाले आहे. माइनॉरिटी इन्वेस्टमेंटनुसार ही गुंतवणूक आतापर्यंतची सर्वाधिक प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. दोन्ही कंपन्यांच्या या सहकार्यामुळे देशात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि व्यवसायही वाढणार आहे. 

फेसबुकने सांगितले की, ही गुंतवणूक भारताच्या प्रति आमची कटीबद्धता दाखविते. जिओने भारतात क्रांती केली आहे. यामुळे आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. अवघ्या ४ वर्षांत जिओने ३८ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांना ऑनलाईन प्लॅटफ़ॉर्मवर आणले आहे. यामुळे आम्ही जिओच्या मदतीने भारतात आधीपेक्षा जास्त लोकांसोबत जोडले जाणर आहोत. 

गेल्या महिन्यात मीडिया रिपोर्टनुसार फेसबूक रिलायन्समध्ये काही अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त होते.  यामध्ये १० टक्के हिस्सा घेण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

 

आणखी वाचा

एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओFacebookफेसबुक