शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

उज्ज्वला योजनेबाबत केंद्राकडून मोठी घोषणा...! वाचा काय आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 20:56 IST

पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे आतापर्यंत 5.86 लाख लाभार्थ्यांना कमी पैशांत गॅस जोडणी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे आतापर्यंत 5.86 लाख लाभार्थ्यांना कमी पैशांत गॅस जोडणी देण्यात आली आहे. या योजनेच्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना सर्वांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब कुटुंबांनाही घरगुती गॅस जोडणी घेता येणार असून त्यासाठी अॅपिडेव्हिट करावे लागणार आहे. यामुळे 100 टक्के घरांपर्यंत एलपीजी पोहोचू सकणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या योजनेची माहिती मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिली. याचबरोबर बिहारमधील पटना शहरात गंगा नदीला समांतर चार लेनचे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी 2936.42 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी दिली. तसेच हे पूल 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

या शिवाय केंद्र सरकारने तामिळनाडूमधील मदुराई आणि तेलंगानामध्ये दोन एम्स उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी अनुक्रमे 1264 आणि 1028 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. 

 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकार