शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

उज्ज्वला योजनेबाबत केंद्राकडून मोठी घोषणा...! वाचा काय आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 20:56 IST

पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे आतापर्यंत 5.86 लाख लाभार्थ्यांना कमी पैशांत गॅस जोडणी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे आतापर्यंत 5.86 लाख लाभार्थ्यांना कमी पैशांत गॅस जोडणी देण्यात आली आहे. या योजनेच्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना सर्वांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब कुटुंबांनाही घरगुती गॅस जोडणी घेता येणार असून त्यासाठी अॅपिडेव्हिट करावे लागणार आहे. यामुळे 100 टक्के घरांपर्यंत एलपीजी पोहोचू सकणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या योजनेची माहिती मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिली. याचबरोबर बिहारमधील पटना शहरात गंगा नदीला समांतर चार लेनचे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी 2936.42 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी दिली. तसेच हे पूल 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

या शिवाय केंद्र सरकारने तामिळनाडूमधील मदुराई आणि तेलंगानामध्ये दोन एम्स उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी अनुक्रमे 1264 आणि 1028 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. 

 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकार