शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

बंगालने देशाला वाचविले, पश्चिम बंगालमध्ये 'दीदी'गिरीच चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 7:16 AM

ममतांची विजयानंतरची प्रतिक्रिया; शपथविधी साध्या पद्धतीनेच

काेलकाता : बंगालने भारताला वाचविले, अशी मार्मिक प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर दिली. 

नंदीग्राममध्ये मतमाेजणीदरम्यान काहीतरी गडबड झाल्याचा आराेप ममतांनी केला असून, त्याविराेधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काेराेनाच्या परिस्थितीमुळे शपथविधी साध्या पद्धतीनेच करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. काेराेनाच्या संकटाचा सामना करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर रविवारी  सायंकाळी पत्रकारांशी  बाेलताना त्यांनी सांगितले, की नंदीग्रामच्या मतमाेजणीत गडबड झाली आहे. निकाल जाहीर केल्यानंतर काही बदल  करण्यात आले आहेत. ते मी समाेर आणणार आहे. निकाल मला मान्य आहे. मात्र, या गडबडीविराेधात मी न्यायालयात जाणार आहे. 

दीदी ओ दीदी अशी हाक देत मोदी यांनी ममतांना ललकारले होते. बंगालमध्ये केवळ दीदीचीच दादागिरी चालेल, असेच जनतेने दाखवून दिले आहे.

नेते पक्ष सोडून जात असताना कार्यकर्त्यांचे मोहोळ पक्षासोबत बांधून ठेवण्याचे डावपेच

मोदी-शहा यांच्याविरुद्ध थेट संघर्ष उभा करून सामान्यांच्या मनात आकर्षण निर्माण करण्यात यश

आव्हान देणारा भाजप व त्यांच्या बाहेरच्या नेत्यांना बंगाल शरण जाणार नाही, असा जोरदार प्रचार व त्यामधून बंगाली स्वाभिमान, अस्मितेला फुंकर

जखमी पाय घेऊन व्हीलचेअरवर रोड शो, प्रचारसभा यांमधून महिलांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यात यश

भाजपविरोधात अल्पसंख्याक व सहिष्णू हिंदू मतदारांना साद

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१corona virusकोरोना वायरस बातम्या