शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संसदेत हजर राहा... भाजप, काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 07:02 IST

Parliament Special Session:

- संजय शर्मानवी दिल्ली : संसदेच्या पाचदिवसीय विशेष अधिवेशनात सरकार व विरोधी पक्षांमध्ये धुमशान होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हिप जारी करून संसदेत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन संसदेचा औपचारिक श्रीगणेशा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. परंतु १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जन्मदिनी नवीन संसदेवर तिरंगा फडकावून संसद भवनात कामकाज स्थलांतरित करणार आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने बोलावलेले संसदेचे विशेष अधिवेशन निवडणुकीच्या आखाड्यात बदलू शकते. भाजप व काँग्रेसमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानमध्ये थेट लढाई होणार आहे. त्याचा थेट परिणाम या अधिवेशनात दिसणार आहे. याबाबतचे संकेत देत काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, असा कोणता अजेंडा आहे, ज्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले जात आहे? जी विधेयके संसदेत सादर केली जाणार आहेत, त्यात असे कोणतेही विधेयक नाही, ज्यासाठी सरकार हिवाळी अधिवेशनापर्यंत थांबू शकले नसते.

प्रश्नकाळ नसणारसंसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, यात ना प्रश्नकाळ नसेल. म्हणजेच खासदार प्रश्नोत्तरेही विचारू शकणार नाहीत. शून्यकाळही नसेल. म्हणजेच खासदार कोणताही मुद्दा उपस्थित करू शकणार नाहीत.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपा