शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 16:48 IST

बांगलादेशमध्ये सत्तांत्तर झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये नोकरीतील आरक्षणामुळे सुरू असलेल्या तणावामुळे शेख हसीना यांनी राजीनामा दिला. यानंतर बांगलादेशात सत्तांत्तर झाले. शेख हसीना अजूनही भारतातच वास्तव्यास आहेत, त्यांच्याविरोधात बांगलादेशात गुन्हे  दाखल आहेत. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशने प्रयत्न सुरू केले आहेत. 

शेख हसीना यांच्याबाबत बांगलादेशकडून सातत्याने वक्तृत्व केले जात आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कायदा मंत्री आसिफ नजरुल यांनी शुक्रवारी सांगितले की, जर भारताने शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर त्याचा तीव्र विरोध केला जाईल.

२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने गुरुवारी शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी केले. शेख हसीना यांना १८ नोव्हेंबरपर्यंत हजर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर कायदामंत्र्यांनी ही टिप्पणी केली.

नजरुल म्हणाले की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आमच्याकडे अनेक कायदेशीर व्यवस्था आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार आधीच आहे. भारत इतर नियमांचा हवाला देऊन नकार देऊ शकतो, पण प्रामाणिकपणे आणि कायद्यानुसार पाहिले तर भारत शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्यास बांधील आहेत.

शेख हसीना यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले तेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव त्या तेथे उपस्थित आहेत. शेख हसीना ५ ऑगस्ट रोजी आपली मुलगी रोझी यांच्यासोबत भारतात पोहोचल्या आणि तेव्हापासून त्या येथे अज्ञात ठिकाणी राहत आहेत. त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट बांगलादेश सरकारने रद्द केला आहे.

शेख हसीना यांना भारतात आश्रय दिल्यामुळे बांगलादेशाने भारताविरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे. अंतरिम सरकारमधील परराष्ट्र मंत्री तौहीद हुसैन यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, शेख हसीना यांना बांगलादेशला परत पाठवायचे की नाही याचा निर्णय भारत घेईल. याशिवाय आणखी एका नेत्याने सांगितले की, भारताने शेख हसीना यांना आश्रय देणे म्हणजे गुन्हेगारांना आश्रय देण्यासारखे आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश