शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Bageshwar Sarkar : अतिक-अश्रफच्या हत्येनंतर बाबा बागेश्वर यांनी घेतला मोठा निर्णय, भक्तांसाठी जारी केला VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 22:12 IST

बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनीही मोठा निर्णय घेतला आहे...

माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येने उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर, अनेक ठिकाणी कलम 144 लागू आहे. यामुळे अनेक मोठे कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. यातच, बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत कानपूरमध्ये होणाऱ्या कथेसंदर्भात आपल्या भाविकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

बाबा बागेशर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ जारी करत, सध्या उत्तर प्रदेशात कलम 144 लागू आहे. यामुळे सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच जनतेचे सहकार्यही आवश्यक आहे. उत्तर प्रदेशातील सद्यस्थिती पाहता, विश्वकल्याणाच्या दृष्टीने विचार करणे, हे प्रत्येक व्यासपीठाचे आणि आचार्यांचे कर्तव्य आहे, असे बाबा बागेशर यांनी म्हटले आहे.व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या निर्णयासंदर्भात बोलातना बाबा बागेश्वर म्हणाले, सध्या राज्यात 144 लागू असल्याने कानपूरमध्ये होणाऱ्या 5 दिवसीय हनुमंत कथा स्थगित करण्यात आली आहे. याच बरोबर, उत्तर प्रदेशात धार्मिक सलोखा कायम रहावा. कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत. 

निर्माण झालेल्या या परिस्थितीत, आम्हाला वाटते की, राष्ट्र हितासाठी, तसेच उत्तर प्रदेशाचे उत्थान आणि हितासाठी हनुमान कथा पुढी काळासाठी पुढे ढकलायला हवी. यामुळे 17 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान होणारी श्री हनुमान कथा काही दिवसांसाठी स्थगितकरण्यात आली आहे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस