शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न; आंदोलनकर्त्यांचा केंद्र सरकारवर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:29 IST

विविध राज्यांतून आलेले शेतकरी गेल्या सात दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आमची एकजूट अभेद्य असून हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे स्पष्ट करत आक्रमक शेतकऱ्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून शेतीविषयक कायदे रद्द करावेत, अशी आग्रही मागणी केली आहे. 

विविध राज्यांतून आलेले शेतकरी गेल्या सात दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या आंदोलन करत आहेत.  आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या संघटनांचे नेते व केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या चार फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी संघ व भाजप प्रणीत किसान संघटनांची मदत घेतली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही दिल्ली सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. 

अमित शहा-अमरिंदर सिंग यांच्यात आज चर्चाआंदोलकांशी केंद्र सरकार गुरुवारी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात सकाळी ९.३० वाजता चर्चा होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी