शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न; आंदोलनकर्त्यांचा केंद्र सरकारवर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:29 IST

विविध राज्यांतून आलेले शेतकरी गेल्या सात दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आमची एकजूट अभेद्य असून हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे स्पष्ट करत आक्रमक शेतकऱ्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून शेतीविषयक कायदे रद्द करावेत, अशी आग्रही मागणी केली आहे. 

विविध राज्यांतून आलेले शेतकरी गेल्या सात दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या आंदोलन करत आहेत.  आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या संघटनांचे नेते व केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या चार फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी संघ व भाजप प्रणीत किसान संघटनांची मदत घेतली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही दिल्ली सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. 

अमित शहा-अमरिंदर सिंग यांच्यात आज चर्चाआंदोलकांशी केंद्र सरकार गुरुवारी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात सकाळी ९.३० वाजता चर्चा होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी