शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Atique Ahmed News Updates : हत्येपूर्वी अतिक अहमदने सुप्रीम कोर्टाला लिहिले होते पत्र, लिफाफामध्ये नेमकं काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 17:21 IST

गँगस्टर अतिक अहमदने आपल्या हत्येपूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला एक पत्र लिहिले होते. त्याची हत्या होण्याची भीती त्याने यात व्यक्त केली होती.

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांनी सुप्रीम कोर्टासाठी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांचे वकील विजय मिश्रा सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. या पत्रात अतिकने आपल्या हत्येची भीती व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. या पत्रात अतिकने विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींची नावेही लिहिली आहेत, असा दावाही यात केला आहे.  अतिकच्या विरोधात कट रचला आहे तसेच त्याच्या गुन्ह्यांमध्ये त्याला पाठिंबा दिला आहे. या पत्रात काय आहे याचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. 

धक्कादायक! पती-पत्नीने स्वत:चा दिला बळी, शिरच्छेद केला, अग्निकुंडात अर्पण केले; पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आला समोर

अतिक अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून केलेल्या काही गोष्टी आहेत. हस्तलिखित पत्र 'भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांना' असे लिहिले होते. अतिक यांनी हे पत्र एका माजी खासदाराच्या भूमिकेतून सर्वोच्च न्यायालयाला लिहिले आहे. 'अतीक अहमद, माजी खासदार' असे पत्रात लिहिले आहे. खाली कार्यालयाचा पत्ता आणि काही फोन नंबर दिले आहेत.

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची सुरक्षा गराड्यातच तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शनिवारी रात्री १०.३० वाजता प्रयागराजमधील कोल्विनबाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर झालेल्या दुहेरी हत्याकांडावरून राजकीय खळबळ उडाली आहे. 

विरोधक उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि तेथील पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेच्या रात्रीच या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन हल्लेखोरांची पार्श्वभूमी आणि हत्येमागील त्यांचा हेतू अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर सध्या चर्चेला वेग आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस