शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 09:55 IST

Assam floods: मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपुरामुळे एकूण 1,94,916 लोकांना फटका बसला आहे. यामधील धेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यातील जवळपास 9,000 लोकांनी 35 मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे.

नवी दिल्ली : आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जिल्ह्यांतील जवळपास दोन लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशीच परिस्थिती आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी, लखीमपूर, दरंग, नलबारी, गोलपारा, दिब्रूगड आणि तिनसुकिया या 17 भागातील 229 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. पुरामुळे एकूण 1,94,916 लोकांना फटका बसला आहे. यामधील धेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यातील जवळपास 9,000 लोकांनी 35 मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे.

एएसडीएमएने सांगितले की, पुरामुळे जवळपास 1,007 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे आणि सुमारे 16,500 घरगुती प्राणी आणि कुक्कुटपालनावर परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतेक नद्या सोनीतपूर आणि नेमाटिघाट (जोरहाट) मधील अनुक्रमे जीया भरली आणि ब्रह्मपुत्र या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

दरम्यान, सोमवारी अरुणाचल प्रदेशमधील दिबांग घाटी जिल्ह्यातील आरजू गावात भूस्खलन झाल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत नुकसान झाले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच, लोकांना पूर आणि भूस्खलनापासून वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आसाम आणि मेघालयात 26 आणि 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करणार्‍या भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील काही दिवस तीन राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

आणखी बातम्या...

ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसाम