शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बळकावली जमीन? काँग्रेसकडून एसआयटी चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:36 IST

हे प्रकरण तापत चालले असताना काँग्रेसने मोदी सरकारवर टीका करत या आरोपांची एसआयटीकडून चौकशीची मागणी केली.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :आसाममध्ये भूमिहीनांना वितरित केल्या जाणाऱ्या ज़मिनीवर राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि त्यांच्या कुटुंबाकडून केला जात असलेल्या कथित कब्जावरून भाजपचे मोदी सरकार तथा आसाम सरकार प्रश्नांना तोंड देत आहे. 

दस्तावेज असे सांगतात की, भूमिहीनांना दिल्या जाणाऱ्या ज़मिनीचे हस्तांतरण भूमी वितरित केल्याच्या तारखेपासून १० वर्षांपर्यंत कोणतीही अन्य व्यक्ती किंवा कोणत्याही संस्थेला केले जाऊ शकत नाही. परंतु, हेमंत बिस्वा सरमा यांनी आपल्या पदाचा वापर करून वितरणानंतर लगेच आर. बी. एस. रिअलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने जमीन हस्तांतर करून घेतली.

यंत्रणेचा दुरुपयोग 

- हे प्रकरण तापत चालले असताना काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला करून या आरोपांची एसआयटीकडून चौकशीची मागणी केली. 

- पक्षाचे महासचिव जितेंद्र सिंह यांनी आरोप केला की, भूमिहीनांची ज़मीन बळकावून मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करून तिचा विकास करीत आहेत म्हणजे जास्त भावाने ती विकता येईल. 

- पक्षाचे नेते रिपुन वोरा, खासदार गौरव गोगोई आणि जितेंद्र सिंह यांनी कधी, केव्हा आणि किती ज़मिनीवर कब्जा केला गेला आहे याचे दस्तावेज दिले. 

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपा