शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

"आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार", बालविवाहाविरोधात हिमंता सरकारची मोठी कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:33 IST

बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत.

गुवाहाटी : आसामचे हिमंता बिस्वा सरमा सरकार बालविवाहाच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बालविवाहाबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची पोस्टही समोर आली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आसामने बालविवाहाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. काल रात्री सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात ४१६ अटक करण्यात आली असून ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार आहोत.

याचबरोबर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममधील लोकांची ओळख जपण्यासाठी आणि त्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे. तसेच, घुसखोरांचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी सरकार सीमांकनासाठी काम करत आहे. याशिवाय, राज्य सरकारने दहा हजार हेक्टर जमीन अतिक्रमणातून मुक्त केली आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.

सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करत राहीलयाआधी १० डिसेंबर रोजी सोनितपूर जिल्ह्यातील जमुरीहाट येथे भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या स्वाहिद दिवस सोहळ्यात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते. त्यावेळी आसाम सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. तसेच, आसाम चळवळीत जात, माती आणि वारसा यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी श्रद्धांजली वाहिली होती.

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारी