शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार", बालविवाहाविरोधात हिमंता सरकारची मोठी कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:33 IST

बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत.

गुवाहाटी : आसामचे हिमंता बिस्वा सरमा सरकार बालविवाहाच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बालविवाहाबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची पोस्टही समोर आली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आसामने बालविवाहाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. काल रात्री सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात ४१६ अटक करण्यात आली असून ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार आहोत.

याचबरोबर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममधील लोकांची ओळख जपण्यासाठी आणि त्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे. तसेच, घुसखोरांचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी सरकार सीमांकनासाठी काम करत आहे. याशिवाय, राज्य सरकारने दहा हजार हेक्टर जमीन अतिक्रमणातून मुक्त केली आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.

सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करत राहीलयाआधी १० डिसेंबर रोजी सोनितपूर जिल्ह्यातील जमुरीहाट येथे भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या स्वाहिद दिवस सोहळ्यात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते. त्यावेळी आसाम सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. तसेच, आसाम चळवळीत जात, माती आणि वारसा यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी श्रद्धांजली वाहिली होती.

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारी