शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:09 IST

Assam Assembly Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आसाममध्ये एका प्रचारसभेला संबोधित केले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्रसत्तेत येण्यासाठी काँग्रेस पक्ष काहीही करु शकतो - मोदीविकास कामांच्या माध्यमातून प्रगतीचे पूल - मोदी

बिहपुरिया : आसाम विधानसभा निवडणुकांच्या (Assam Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस उरले असून, प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.  भाजप आसामचा गड वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आसाममध्ये एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाही सोबत जाऊ शकते, अशी टीका केली आहे. (assam assembly election 2021 pm narendra modi criticised that congress can do anything to be in power)

आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहपुरिया येथील लखीमपुर येथे प्रचारसभेला संबोधित केले. काँग्रेस असा पक्ष आहे, जो गरज असेल तेव्हाच विश्वासघात करतो. आसाममध्ये आपल्या कार्यकाळात काँग्रेसने केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी काम केले. सर्वसामान्यांचे कोणतही काम काँग्रेसने केले नाही. काँग्रेसचे खोटे दावे केवळ घुसखोरीला परवानगी देणारे आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. 

दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी

सत्तेत येण्यासाठी काहीही करु शकतो

काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी काहीही करु शकतो, असा निशाणा साधत आसाममधील गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साडेपाच लाख अर्ज आले आहेत. यापैकी काहींना पक्की घरे मिळाली. ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांनाही लवकरच घरे मिळतील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. 

विकास कामांच्या माध्यमातून प्रगतीचे पूल

विकास कामांच्या माध्यमातून प्रगतीचे पूल बांधले जात आहेत. तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे, असे सांगत आसामची ओळख आणि संस्कृती मिटवण्याची इच्छा असणाऱ्यांसोबत काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष मतांसाठी काहीही करू शकतो. ते कोणाही सोबत सत्तेत जातील. मात्र आसामचे लोकं त्यांची संस्कृती नष्ट होऊ देणार नाहीत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

दरम्यान, गेली ५ वर्षे भाजपचे सरकार आसाममध्ये आहे. भाजपकडून सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसकडूनही जोरात प्रचार केला जात आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसऱ्या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण