शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

अशोक गेहलोतच राहणार राजस्थानचे मुख्यमंत्री; तूर्तास राज्यात निरीक्षक जाणार नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 10:36 IST

राजस्थानात सध्या तरी मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तसे संकेत दिले आहेत.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:राजस्थानात सध्या तरी मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तसे संकेत दिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे की, सध्या कोणीही निरीक्षक आमदारांचे मत घेण्यासाठी जयपूरला पाठविण्यात येणार नाहीत. 

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन ज्या दिवशी माफी मागितली होती त्यानंतर काही तासांतच संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी असे विधान केले होते की, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय सोनिया गांधी दोन दिवसांत घेतील. आता सोनिया गांधी यांनीच राजस्थानचे सरचिटणीस प्रभारी अजय माकन यांना निर्देश दिले आहेत की, राज्यातील पूर्ण प्रकरण शांत करण्यात यावे. आमदारांमध्ये हा संदेश द्यायचा आहे की, कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. यामागचे कारण असे आहे की, काँग्रेस नेतृत्वाला याबाबत असा अहवाल मिळाला आहे की, जर अशोक गेहलोत यांना हटविण्याचा प्रयत्न झाला तर तेथील सरकार पडू शकते. 

पंजाबमधील पराभवासाठी काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार ठरविण्यात येत होते. यावेळी राजस्थानातील सरकार पडण्याचा आरोप सोनिया गांधी या स्वत:वर येऊ देऊ इच्छित नाहीत.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस