शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 17:16 IST

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये दाखल झालेले सीएम अशोक गहलोत रविवारी म्हणाले की, भाजपाचे आमदार कुंपणावर जात आहेत, त्यांची आता पोलखोल झाली आहे. अशोक गेहलोत म्हणाले की, भाजपा नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध प्रत्येक घरात संताप आहे. सोडून गेलेल्यांना देखील समजले आहे आणि त्यातील बहुतेक आमच्याकडे परत येतील. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सरकारमधील लोक आहोत, घोडा बाजार होत होता. आमच्या आमदारांना आम्ही रोखलं. पण भाजपाचे आमदारांना कशाची चिंता आहे? तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.अशोक गेहलोत म्हणाले, कैलास मेघवाल यांनी यापूर्वी निवेदन दिले होते. राजस्थानात अशी परंपरा कधीच नव्हती. प्रत्येकाला ठाऊक आहे की, मी हे वारंवार पुन्हा पुन्हा बोलतो आहे. यापूर्वी सरकार पाडण्यासाठी दोन-तीन प्रयत्न झाले. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून भैरोसिंग शेखावत साहेबांच्या काळात मी निषेध केला होता. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यानंतरही त्यांनी निषेध केला. त्यावेळी बळीराम भगत राजस्थानमध्ये होते. सीएम अशोक गहलोत म्हणाले की, मी राज्यपालांना भेटलो. राजस्थानमध्ये षडयंत्र रचण्याची आणि सरकार पाडण्याची परंपरा विकसित होऊ नये. भाजपाचे स्थानिक नेते मोठे दावे करीत होते, पण त्यांचा पर्दाफाश झाला आहे. आता भाजपाचे नेते चार्टर्ड प्लेनमधून आपल्या आमदारांना पाठवून कुंपण घालत आहेत. भाजपाची ही परंपरा लोकशाहीसाठी धोकादायक आहे.अशोक गेहलोत म्हणाले की, आमचा लढा सरकारला अस्थिर करण्याच्या कटाच्या विरोधात आहे. विजय फक्त आपलाच असेल. कारण राज्यातील जनता आपल्या पाठीशी आहे. सरकार चांगले काम करीत आहे, कोरोनाविषयी चांगलं काम झालं आहे, राजस्थान आणि देश आणि जगभरात त्याची प्रशंसा होत आहे. जिथं जीव वाचवण्यासाठी संघर्ष असतो तिथे राजकारण मागे पडते. अशोक गहलोत म्हणाले की, दुर्दैवाने जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू असताना, (भाजपला) सरकारे पाडण्याचा कट रचण्यासाठी वेळ मिळाला. त्यांना कारभारात किती रस असेल याबद्दल आपण विचार करू शकता. त्यांना राज्य करण्यास किती रस असेल. दुर्दैवाने देशातील असे लोक सत्तेवर बसले आहेत. सीएम अशोक गेहलोत म्हणाले, मी पंतप्रधानांशीही बोललो. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी दिल्लीत तळ ठोकल्याच्या प्रश्नावर अशोक गहलोत म्हणाले की, मला काहीही माहीत नाही. म्हणजे भाजपमधील लोक देशात लोकशाही कमकुवत करीत आहेत. या देशातील जनता आणि राज्यातील जनता हे सहन करणार नाही.

हेही वाचा

CoronaVirus : बापरे! शाळा सुरू करण्याची तयारी, 'या' देशात 15 दिवसांत 97000 मुलं संक्रमित

मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा

मोदींनी 1 लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी केला सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट

Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलट