शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 17:16 IST

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये दाखल झालेले सीएम अशोक गहलोत रविवारी म्हणाले की, भाजपाचे आमदार कुंपणावर जात आहेत, त्यांची आता पोलखोल झाली आहे. अशोक गेहलोत म्हणाले की, भाजपा नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध प्रत्येक घरात संताप आहे. सोडून गेलेल्यांना देखील समजले आहे आणि त्यातील बहुतेक आमच्याकडे परत येतील. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सरकारमधील लोक आहोत, घोडा बाजार होत होता. आमच्या आमदारांना आम्ही रोखलं. पण भाजपाचे आमदारांना कशाची चिंता आहे? तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.अशोक गेहलोत म्हणाले, कैलास मेघवाल यांनी यापूर्वी निवेदन दिले होते. राजस्थानात अशी परंपरा कधीच नव्हती. प्रत्येकाला ठाऊक आहे की, मी हे वारंवार पुन्हा पुन्हा बोलतो आहे. यापूर्वी सरकार पाडण्यासाठी दोन-तीन प्रयत्न झाले. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून भैरोसिंग शेखावत साहेबांच्या काळात मी निषेध केला होता. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यानंतरही त्यांनी निषेध केला. त्यावेळी बळीराम भगत राजस्थानमध्ये होते. सीएम अशोक गहलोत म्हणाले की, मी राज्यपालांना भेटलो. राजस्थानमध्ये षडयंत्र रचण्याची आणि सरकार पाडण्याची परंपरा विकसित होऊ नये. भाजपाचे स्थानिक नेते मोठे दावे करीत होते, पण त्यांचा पर्दाफाश झाला आहे. आता भाजपाचे नेते चार्टर्ड प्लेनमधून आपल्या आमदारांना पाठवून कुंपण घालत आहेत. भाजपाची ही परंपरा लोकशाहीसाठी धोकादायक आहे.अशोक गेहलोत म्हणाले की, आमचा लढा सरकारला अस्थिर करण्याच्या कटाच्या विरोधात आहे. विजय फक्त आपलाच असेल. कारण राज्यातील जनता आपल्या पाठीशी आहे. सरकार चांगले काम करीत आहे, कोरोनाविषयी चांगलं काम झालं आहे, राजस्थान आणि देश आणि जगभरात त्याची प्रशंसा होत आहे. जिथं जीव वाचवण्यासाठी संघर्ष असतो तिथे राजकारण मागे पडते. अशोक गहलोत म्हणाले की, दुर्दैवाने जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू असताना, (भाजपला) सरकारे पाडण्याचा कट रचण्यासाठी वेळ मिळाला. त्यांना कारभारात किती रस असेल याबद्दल आपण विचार करू शकता. त्यांना राज्य करण्यास किती रस असेल. दुर्दैवाने देशातील असे लोक सत्तेवर बसले आहेत. सीएम अशोक गेहलोत म्हणाले, मी पंतप्रधानांशीही बोललो. भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी दिल्लीत तळ ठोकल्याच्या प्रश्नावर अशोक गहलोत म्हणाले की, मला काहीही माहीत नाही. म्हणजे भाजपमधील लोक देशात लोकशाही कमकुवत करीत आहेत. या देशातील जनता आणि राज्यातील जनता हे सहन करणार नाही.

हेही वाचा

CoronaVirus : बापरे! शाळा सुरू करण्याची तयारी, 'या' देशात 15 दिवसांत 97000 मुलं संक्रमित

मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा

मोदींनी 1 लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी केला सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट

Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलट