शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केजरीवालांना दोन दिवसांत अटक होऊ शकते; आपच्या नेत्यांचा पुन्हा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 11:54 IST

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत.

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना ईडीने पुन्हा समन्स पाठविले आहेत. यामुळे केंद्र सरकार आणि भाजपावरआपने केजरीवांच्या अटकेचे प्रयत्न करत असल्याचे आरोप केले आहेत. 

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. काँग्रेससोबत आघाडी केल्यास केजरीवालांना अटक होऊ शकते, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. भाजपा सुरुवातीला ईडीकडून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत होती. आता सीबीआयद्वारे केला जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. 

भाजपामध्ये भीती पसरली आहे. काँग्रेस आणि आप एकत्र आली तर त्यांच्या समस्या वाढतील. ज्या ज्या राज्यांत काँग्रेस आप यांची आघाडी होईल तिथे तिथे भाजपाला सत्तेत येणे कठीण जाणार आहे. ४०० पार जागा मिळविणारा माणूस कधी आपल्याच माजी राज्यपालाच्या घरी सीबीआय पाठवत नाही. ४०० पार जाणाऱ्याचे लक्ष्य हे प्रेमाचे असते, परंतु हे द्वेशाचे लक्षण आहे, अशी टीका भारद्वाज यांनी केली आहे. 

केजरीवालांना अटक करायची असेल तर करा परंतु काँग्रेस आणि आपची आघाडी ही इंडिया आघाडीत होत आहे, ही थांबणार नाही, असे आतिशी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAAPआपBJPभाजपा