शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 16:27 IST

माझ्या कोणत्या कामामुळे, शब्दामुळे राज्यातील साडे सात कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचली असेल, तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो.

भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतभाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी पार्टीचा पराभव स्वीकारला आहे. जनतेने आम्हाला बहुमतापासून लांब ठेवल्यामुळे आम्ही राज्यात  पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी फक्त माझी आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. कोठे-ना-कोठे तरी कमतरता राहिली. याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.    

मध्य प्रदेशात13 वर्षे लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाला. यासाठी सर्वांचा आभारी आहे. माझ्या कोणत्या कामामुळे, शब्दामुळे राज्यातील साडे सात कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचली असेल, तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो. आमच्या सरकारने मध्य प्रदेशात चांगली कामे केली आहे. त्यामुळे आम्ही सुरु केलेल्या योजना चांगल्याप्रकारे येणाऱ्या सरकारने पुढे नेण्यात याव्या, असा आग्रह करत शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले. 

याचबरोबर, आता यापुढे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहे. विरोधी पार्टी सुद्धा मजबूत आहेत. आमच्याकडे 109 आमदार आहेत. तसेच, माझी चौकीदारी आजपासून सुरु झाली असल्याचेही शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल