शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाच्या महामारीत आणखी एक संकट, 5 वर्षात कॅन्सरचे 12 टक्के रुग्ण वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 09:57 IST

आयसीएमआरच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रम रिपोर्टमध्ये यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवाातील हा अंदाज 28 लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्रीतून मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे.

ठळक मुद्देआयसीएमआरच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रम रिपोर्टमध्ये यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवाातील हा अंदाज 28 लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्रीतून मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक संकट देशावर येणार असल्याचा समजते. कोरोना महामारीने देशातील हजारो नागरिकांचा जीव घेतला असतानाच कॅन्सरचा रोगही पुन्हा परततोय. कारण, भारतात पुढील 5 वर्षात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय रोग समाजशास्त्र व अनुसंधान केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर्षा देशात कॅन्सर रुग्णांची संख्या 13.9 लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आयसीएमआरच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रम रिपोर्टमध्ये यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवाातील हा अंदाज 28 लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्रीतून मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे. त्यानुसार, 2025 पर्यंत देशातील कॅन्सर रुग्णांची संख्या 15.7 लाखापर्यंत पोहोचणार आहे. 

या अहवालानुसार, तंबाखूजन्य कॅन्सरग्रस्तांची संख्या 3.7 लाख असण्याचा अंदाज आहे. 2020 मधील एकूण कॅन्सर रुग्णसंख्येच्या तुलनेत हे 27.1 टक्के आहे. देशाच्या पूर्वोत्तर भागात सर्वाधिक कॅन्सर रुग्णांचा प्रभाव असल्याचे दिसून येईल. महिलांच्या स्तन कॅन्सरमध्ये 2 लाख (14.8%), गर्भाशय कॅन्सरमध्ये 0.75 लाख (5.4 टक्के), महिला व पुरुषांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे 2.7 लाख प्रकरणं (19.7 टक्के) असण्याचा अंदाज आहे. तसेच, पुरुषांमध्ये फेफडे, तोंड, पोट आणि अन्नप्रणालीचा कॅन्सर सर्वसामान्य असतो. तर, दुसरीकडे महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सरही साधारण असतो.  

टॅग्स :cancerकर्करोगcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई