शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अण्णा हजारेंच्या 'या' मागण्यांना मिळालीय तत्त्वतः मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 6:36 PM

गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांनी अखेर आज उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणामुळे अण्णांचं तब्बल साडे 5 किलो वजन घटलं आहे.

नवी दिल्ली- गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांनी अखेर आज उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणामुळे अण्णांचं तब्बल साडे 5 किलो वजन घटलं आहे. उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावली असून, डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. अण्णांनी आज उपोषण सोडलं नसतं तर अण्णांची प्रकृती आणखी बिघडली असती, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. अण्णांबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर दिल्लीतल्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अण्णा हजारे यांच्या 10 मागण्या

  • कृषिमूल्य आयोगाला स्वायत्ततेचा दर्जा देण्यासोबतच शेती मालाच्या उत्पादन खर्चावर 50 टक्के जास्त दर द्या
  • केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्या
  • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा
  • शेतकऱ्यांच्या पिकांचा वैयक्तिक विमा काढावा, तसेच नुकसानीचे पंचनामेही वैयक्तिकरीत्या करून भरपाई द्यावी
  • शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर चक्रवाढ पद्धतीनं व्याज घेऊ नये
  • शेतात राबणा-या मजुरांना उत्पादन सुरक्षेबरोबरच रोजगाराची हमी द्या
  • शेतीच्या अवजारांवरील जीएसटी माफ करा
  • लोकायुक्त आणि लोकपालाची लवकरात लवकर नियुक्ती करावी
  • राइट टू रिजेक्ट कायदा अस्तित्वात आणावा
  • राइट टू रिकॉलचा कायदा लवकरात लवकर करावा​
टॅग्स :anna hazareअण्णा हजारे