शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

UP Election 2022 : ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धार; म्हणूनच ‘तीन सौ पार’ ; बहुमत गाठण्यासाठी भाजपचा संघर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 09:26 IST

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकालानंतर ‘हत्ती, हात अन् सायकल’ही एकत्र येऊ शकतात, याची भाजपला जाणीव झालीय.

सचिन जवळकोटे बांदा : उत्तर प्रदेशात निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा काही ‘एक्झिट पोल’चे आकडेही व्हायरल झाले. बहुमताच्या जवळपास पोहोचणारी भाजप सत्तेवर येईल, असं सुरुवातीला दिसत होतं. मात्र, वातावरण भलतंच बदलत चाललंय. त्यामुळे सावध झालेल्या भाजप नेत्यांनी आता ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात व्हायला नको म्हणून एकेक मताला महत्त्व द्यायला सुरुवात केलीय.

यंदाच्या ‘एक्झिट पोल’मध्ये २२५ ते २३० जागा भाजपला मिळतील. जागा कमी झाल्या तरीही योगी सरकारच सत्तेवर येईल, असाही अंदाज व्यक्त होत होता. अशातच शुक्रवारी अखिलेश यांची कानपूरमधील प्रचंड मोठी रॅली पाहून भाजप नेत्यांना मोठा झटका बसलाय. धोक्याचा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचलाय. तत्काळ प्रचाराची स्ट्रॅटेजी बदलली गेलीय. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्वाधिक काळ याच राज्यात मुक्कामाला होते. 

हात, हत्ती अन् सायकल...

  • महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी भाजपला बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं जो ‘महाविकास आघाडी’चा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखवला, तो पाहता कोणतीही रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नसलेली भाजपची नेतेमंडळी गावोगावी धावू लागलीत. 
  • कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकालानंतर ‘हत्ती, हात अन् सायकल’ही एकत्र येऊ शकतात, याची भाजपला जाणीव झालीय. म्हणून ‘आपणच सत्तेवर येणार’, या फाजील आत्मविश्वासामुळे कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येऊ नये, यासाठी मोदींनी ठरवून ‘तीन सौ पार’चा नारा दिलाय.
  • हा आकडा यंदा अवघड आहे, मात्र या घोषणेमुळे तरी किमान आमदारांची संख्या वाढायला मदत होईल, हे सूत्र सांगितलं कानपूरच्याच एका भाजप नेत्यानं. 
टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी