शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022 : ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धार; म्हणूनच ‘तीन सौ पार’ ; बहुमत गाठण्यासाठी भाजपचा संघर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 09:26 IST

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकालानंतर ‘हत्ती, हात अन् सायकल’ही एकत्र येऊ शकतात, याची भाजपला जाणीव झालीय.

सचिन जवळकोटे बांदा : उत्तर प्रदेशात निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा काही ‘एक्झिट पोल’चे आकडेही व्हायरल झाले. बहुमताच्या जवळपास पोहोचणारी भाजप सत्तेवर येईल, असं सुरुवातीला दिसत होतं. मात्र, वातावरण भलतंच बदलत चाललंय. त्यामुळे सावध झालेल्या भाजप नेत्यांनी आता ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात व्हायला नको म्हणून एकेक मताला महत्त्व द्यायला सुरुवात केलीय.

यंदाच्या ‘एक्झिट पोल’मध्ये २२५ ते २३० जागा भाजपला मिळतील. जागा कमी झाल्या तरीही योगी सरकारच सत्तेवर येईल, असाही अंदाज व्यक्त होत होता. अशातच शुक्रवारी अखिलेश यांची कानपूरमधील प्रचंड मोठी रॅली पाहून भाजप नेत्यांना मोठा झटका बसलाय. धोक्याचा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचलाय. तत्काळ प्रचाराची स्ट्रॅटेजी बदलली गेलीय. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्वाधिक काळ याच राज्यात मुक्कामाला होते. 

हात, हत्ती अन् सायकल...

  • महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी भाजपला बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं जो ‘महाविकास आघाडी’चा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखवला, तो पाहता कोणतीही रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नसलेली भाजपची नेतेमंडळी गावोगावी धावू लागलीत. 
  • कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकालानंतर ‘हत्ती, हात अन् सायकल’ही एकत्र येऊ शकतात, याची भाजपला जाणीव झालीय. म्हणून ‘आपणच सत्तेवर येणार’, या फाजील आत्मविश्वासामुळे कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येऊ नये, यासाठी मोदींनी ठरवून ‘तीन सौ पार’चा नारा दिलाय.
  • हा आकडा यंदा अवघड आहे, मात्र या घोषणेमुळे तरी किमान आमदारांची संख्या वाढायला मदत होईल, हे सूत्र सांगितलं कानपूरच्याच एका भाजप नेत्यानं. 
टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी