शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 20:49 IST

Rajasthan News: एका वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

एका वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानमधील नाागौर येथील करणी कॉलनीमध्ये राहणाऱ्या हजारीराम (७०) आणि त्यांची पत्नी चावली (६८) यांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवलं. हे दाम्पत्य घरात एकटंच राहायचं. प्राथमिक तपासामध्ये त्यांनी संपत्तीवरून सुरू असलेला वाद आणि कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

हे वृद्ध दाम्पत्य दोन दिवस घराबाहेर दिसलं नाही. तेव्हा शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या मुलाला माहिती दिली. त्यानंतर मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटानस्थळी येथून तपास सुरू केला तेव्हा घरातील पाण्याच्या टाकीचं झाकण उघडं असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या टाकीमध्ये डोकावून पाहिले असता आत या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह सापडले.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे मृत हजारीराम यांनी घराच्या भिंतीवर ठिकठिकाणी सुसाईड नोटच्या प्रती चिकटवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या प्रती ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. हजारीराम यांनी त्यांचे मुलगे, सुना आणि काही नातेवाईकांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच कौटुंबिक संपत्तीचा वाद आणि नातेवाईकांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता, असा आरोपही त्यांनी सुसाईड नोटमधून केला आहे. दरम्यान, घटनेचं गांभीर्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात पाठवले.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार