शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 22:10 IST

अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आयोजित करण्यात आलेल्या या रावणदहनाच्या कार्यक्रमाला पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या.

अमृतसर - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आयोजित करण्यात आलेल्या या रावणदहनाच्या कार्यक्रमाला पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच नवज्योत सिंह सिद्धू आणि त्यांच्या पत्नींनी घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. 

दरम्यान, नवज्योत कौर सिद्धू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. रावणदहनाचा कार्यक्रम शांततेत संपल्यानंतर मी रवाना झाले होते. मात्र काही वेळातच मला या दुर्घटनेबाबत समजले. त्यानंतर मी रुग्णालयात धाव घेतली. आता मी जखमींची सोबत करण्यासाठी रुग्णालयातच राहणार आहे, असे सिद्धू यांनी सांगितले. 

 

टॅग्स :PunjabपंजाबAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे