शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

शेतकऱ्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, 4 कोटींचं फेडलं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:44 IST

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

ठळक मुद्देबॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बिग बींनी विदर्भातील 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील 1398 शेतकऱ्यांचे तब्बल 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार आहेत. शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे.

लखनौ - बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बिग बींनी विदर्भातील 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील 1398 शेतकऱ्यांचे तब्बल 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर याबाबतची माहिती दिली आहे. 

'शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व शेतकऱ्यांना मुंबईला आणणे शक्य नाही. त्यासाठी 70 शेतकऱ्यांना मुंबईला आणण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. 26 नोव्हेंबरला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल' असं बिग बींनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील ज्या 1398 शेतकऱ्यांचे बँक कर्ज फेडण्याचा विचार केला होता. तो पूर्ण केला आहे. बँकांनी त्यांच्या नावाने ओटीएस प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा खूप आनंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांनी याआधी 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.  

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश