शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अकबर बलात्कारी होता, मीना बाजारमधून आणायचा सुंदर महिला; महान म्हणू नका - भाजपा मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 17:05 IST

'अकबार कधीही महान नव्हता. तो एक आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार चलवायचा आणि तेथून सुंदर महिलांना आणून बलात्कार कारयाचा. अशा व्यक्तीला महान म्हणने मूर्खपणा आहे.'

अकबर कधीच महान नव्हता. तो एक आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार चालवायचा आणि तेथून सुंदर महिला आणायचा, असे राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी म्हटले आहे. ते रविवारी बलोत्रा येथे एका मंदिरात गेले होते. यावेळी त्यांना राज्यातील पाठ्यपुस्तकांतील अकबराच्या धड्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी हे भाष्य केले.

पत्रकारांसोबत बोलताना दिलावर म्हणाले, 'अकबार कधीही महान नव्हता. तो एक आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार चलवायचा आणि तेथून सुंदर महिलांना आणून बलात्कार कारयाचा. अशा व्यक्तीला महान म्हणने मूर्खपणा आहे.' यापूर्वीही शालेय पाठ्यपुस्तकांतील बदलासंदर्भात बोलताना, कुठलाही बदल करायचा नाही, मात्र काही चुकीच्या गोष्टी काढायच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.

दिलावर यांनी 30 जानेवारीच्या एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, 'आम्हाला पाठ्यपुस्तकात बदल करण्याची आवश्यकता नाही, मात्र चुकीची अथवा महान लोकांचा अपमान करणारी माहिती काढून टाकली जाईल. शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांसारख्या आपल्या पूर्वजांबद्दल बरीच चुकीची माहिती आहे. त्या गोष्टी दुरुस्त केल्या जातील.' 

'अनेक पुस्तकात म्हण्यात आले आहे की, सावरकर देशभक्त नव्हते. तर अकबराला महान म्हणण्यात आले आहे. शिवाजी महाराजांना 'पहाडी चूहा' म्हटले गेले तर महाराणा प्रतापांच्या भूमिकेला अकबरासमोर कमी दाखविण्यात आले आहे. अशा गोष्टी स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत आणि त्याची समीक्षा केले जाईल,' असेही दिलावर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाPoliticsराजकारण