शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जयशंकर यांच्यापेक्षा डोवालांची मुत्सद्देगिरी यशस्वी, भारताच्या युद्धसज्जतेसमोर ड्रॅगन नरमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 05:43 IST

रशिया, अमेरिका, जपान भारताच्या बाजूने; भारताची आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत रणनीती यशस्वी

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : पुन्हा एकदा निर्णायक क्षणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या रणनितीमुळे चीनला नियंत्रण रेषेत त्या्ंच्याच हद्दीत मागे सरकावे लागले. चीनविरोधातभारताची आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत रणनिती यशस्वी ठरली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करताना डोवाल यांनी योग्य शब्दात समज दिली. गलवान खोऱ्यात झटापट झालेल्या ठिकाणापासून दोन्ही देशांचे सैनिक दीड किमी आपापल्या देशांच्या हद्दीत मागे परतले आहे.अत्यंत मुत्सद्देगिरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेला तणाव तूर्त कमी केला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या पारंपारिक राजनैतिक रणनितीपेक्षा अजित डोवाल यांची मुत्सद्देगिरी महत्त्वाची ठरला. एकाचवेळी जपान, रशिया, अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या देशांना भारताच्या बाजून वळवण्यासाठी डोवाल यांनी कौशल्य पणाला लावले. पंतप्रधानांचा लेह दौरा, तेथील भाषण डोवाल यांनीच निश्चित केले होते. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधानांचे मत परराष्ट्र मंत्रालयाकडूनच ठरवण्यात येते. सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधानांचे संबोधनदेखील डोवाल यांनीच निश्चित केले. युसी ब्राऊझर, टीकटाँकसारख्या अ‍ॅपवर बंदी घालण्याची रणनितीदेखील मोदी व डोवाल यांच्याच बैठकीत ठरली.हे मुद्दे ठरले महत्त्वाचेकोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या चीनला भारतविरोध महागात पडला आहे. आर्थिकदृष्ट्या भारत चीनच्या नियार्तीवर अवलंबून आहे.दोन्ही देशांमधील अर्थव्यवहारात भारताचा वाटा केवळ १० टक्के आहे. त्यामुळे भारताच्या नो चायना धोरणाला प्रत्यूत्तर देताना चीनसमोर आॅस्ट्रेलियासारखा पर्याय खुला नव्हता.आॅस्ट्रेलियातून मांस चीनला पाठवण्यात येते. त्यावरच चीनने काही दिवसांपूर्वी बंदी घातली होती. सीमेलगतच्या देशांमधून एफडीआयसाठी परवानगीची अट घातल्यानेदेखील चीनची कोंडी झाली.देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेत चीनने १ टक्क्याची (१७०० कोटी) गुंतवणूक केल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर चिनी दूतावासाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.पंतप्रधानांचा लेह दौरा व भाषण भारत-चीन संबंधांमध्ये मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. थेट पंतप्रधानच बोलल्याने भारत आपली भूमिका बदलणार नसल्याचा संदेश चीनला मिळाला.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनladakhलडाखAjit Dovalअजित डोवाल