शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

१८ शहरांतील हवा होतेय भयंकर विषारी, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्याचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 08:47 IST

दिल्ली शहराची चर्चा भयंकर हवा प्रदूषणासाठी देशभर होत असली तरी महाराष्ट्रातील १८ शहरांतील हवादेखील विषारी बनत आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : दिल्ली शहराची चर्चा भयंकर हवा प्रदूषणासाठी देशभर होत असली तरी महाराष्ट्रातील १८ शहरांतील हवादेखील विषारी बनत आहे. त्यात नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे व नाशिकचा प्रामुख्याने समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील या १८ शहरांना देशातील सगळ््यात जास्त प्रदूषित शहरांत समाविष्ट केले गेले आहे. पर्यावरण व वनमंत्री बाबूल सुप्रियो यांनी या लोकसभेत आकडेवारीचा हवाला घेऊन म्हटले की, महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, सांगली, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि उल्हासनगर सगळ््यात जास्त प्रदूषित शहरांत समावेश आहे. सुप्रियो   यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रति क्युबिक घन मीटर हवेत विषारी सल्फरडाय आॅक्साईडचे सर्वात जास्त प्रमाण पुणे (२७), बदलापूर (२४) आणि उल्हासनगरमध्ये नोंदवले गेले.

नायट्रोजन आॅक्साईड प्रति घन मीटर हवा २०१८ मध्ये सगळ््यात जास्त पुणे (७५), बदलापूर (६७) आणि उल्हासनगरमध्ये (५८) होती. धोकादायक वात कण पीएम १० सगळ््यात जास्त मुंबई (१६६), चंद्रपूर (१४९) आणि बदलापूरच्या (१४४) हवेत होते.बोईसरबाबत केंद्राकडे आकडेवारी नाहीराजेंद्र गावित यांनी देश आणि विशेषत: बोईसरमधील प्रदूषणाबाबत माहिती मागितली होती. सुप्रियो म्हणाले की, राष्ट्रीय वायू गुणवत्ता निगराणी कार्यक्रमात समाविष्ट नसल्यामुळे गुणवत्तेची माहिती केंद्र सरकारकडे नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणMaharashtraमहाराष्ट्र