शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
2
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
3
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
4
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
5
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
6
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
7
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
8
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
9
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
10
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
11
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
12
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
13
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
14
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
15
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
16
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
17
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
18
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
19
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

१८ शहरांतील हवा होतेय भयंकर विषारी, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्याचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 08:47 IST

दिल्ली शहराची चर्चा भयंकर हवा प्रदूषणासाठी देशभर होत असली तरी महाराष्ट्रातील १८ शहरांतील हवादेखील विषारी बनत आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : दिल्ली शहराची चर्चा भयंकर हवा प्रदूषणासाठी देशभर होत असली तरी महाराष्ट्रातील १८ शहरांतील हवादेखील विषारी बनत आहे. त्यात नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे व नाशिकचा प्रामुख्याने समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील या १८ शहरांना देशातील सगळ््यात जास्त प्रदूषित शहरांत समाविष्ट केले गेले आहे. पर्यावरण व वनमंत्री बाबूल सुप्रियो यांनी या लोकसभेत आकडेवारीचा हवाला घेऊन म्हटले की, महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, सांगली, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि उल्हासनगर सगळ््यात जास्त प्रदूषित शहरांत समावेश आहे. सुप्रियो   यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रति क्युबिक घन मीटर हवेत विषारी सल्फरडाय आॅक्साईडचे सर्वात जास्त प्रमाण पुणे (२७), बदलापूर (२४) आणि उल्हासनगरमध्ये नोंदवले गेले.

नायट्रोजन आॅक्साईड प्रति घन मीटर हवा २०१८ मध्ये सगळ््यात जास्त पुणे (७५), बदलापूर (६७) आणि उल्हासनगरमध्ये (५८) होती. धोकादायक वात कण पीएम १० सगळ््यात जास्त मुंबई (१६६), चंद्रपूर (१४९) आणि बदलापूरच्या (१४४) हवेत होते.बोईसरबाबत केंद्राकडे आकडेवारी नाहीराजेंद्र गावित यांनी देश आणि विशेषत: बोईसरमधील प्रदूषणाबाबत माहिती मागितली होती. सुप्रियो म्हणाले की, राष्ट्रीय वायू गुणवत्ता निगराणी कार्यक्रमात समाविष्ट नसल्यामुळे गुणवत्तेची माहिती केंद्र सरकारकडे नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणMaharashtraमहाराष्ट्र