शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एअर क्वालिटी इंडेक्सची मानके बदलली, जाणून घ्या कोणत्या देशांवर होणार सर्वाधिक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 21:51 IST

मानवी आरोग्यावर वायू प्रदूषणाचा वाईट परिणाम लक्षात घेता WHO कडून निकष कडक करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल एक्यूआय इंडेक्सच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. जागतिक संस्थेने आता सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन मानके अधिक कडक केली आहेत. मानवी आरोग्यावर वायू प्रदूषणाचा वाईट परिणाम लक्षात घेता निकष कडक करण्यात आले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस म्हणाले, जगातील सर्व देशांमध्ये वायू प्रदूषण हा आरोग्यासाठी मोठा धोका आहे. पण त्याचा सर्वात जास्त परिणाम गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होतो. नवीन मार्गदर्शक तत्त्वे वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे ठरवण्यात आली आहेत. मी सर्व देशांना त्यांचे पालन करण्याचे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याचे आवाहन करतो.

नवीन मार्गदर्शक तत्वेनवीन गाइडलाइंसनुसार, वार्षिक PM2.5 ची सरासरी 5 ug/m3 असायला हवी. यापूर्वी 2005 मध्ये हा आकडा 10 ug/m3 होता. तर, PM10 ची वार्षिक सरासरी 15 ug/m3 कर केले आहे. हा आकडा आधी 20 ug/m3 होता.

भारतात शेवटचा बदल 2009 मध्ये झाला

भारतातील राष्ट्रीय हवेच्या गुणवत्तेचे मानक शेवटचे 2009 मध्ये बदलले गेले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा भारतात निश्चित केलेले मानके खूपच शिथील आहेत. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात तज्ज्ञाने म्हटले आहे की, भारताने आपल्या हवेच्या गुणवत्तेचे मानक बदलले पाहिजेत. नवीन मानकांशी तुलना केल्यास 2020 मध्ये जगातील 100 मोठ्या शहरांपैकी 92 शहरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक WHO च्या नवीन मानकांपेक्षा जास्त आहे. यामध्ये पाच भारतीय शहरांचाही समावेश आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणdelhiदिल्लीHealthआरोग्य