शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Air India: विमानतळांवर पडून असलेल्या एअर इंडियाच्या विमानांबाबत टाटांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 15:15 IST

Air India, Tata: एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या

मुंबई - एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विविध विमानतळांवर धूळ खात पडून असलेल्या विमानांनाही पुन्हा सेवेमध्ये आणण्यात येणार आहे.

विमानतळांच्या हँगरमध्ये उभ्या असलेल्या विमानांना दुरुस्त करून त्यांना सेवेत आणण्याचा एअर इंडियाचे नवे मालक असलेल्या टाटांचा विचार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यात मदत मिळेल. ही विमानं इंजिनाची ओव्हरहॉलिंग नसल्याने किंवा स्पेअर पार्ट्स नसल्याने बंद पडलेली आहेत. यामध्ये नॅरो बॉडीपासून वाइ़डबॉडी असलेल्या विमानांचा समावेश आहे. 

एअर इंडिया डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल रूटवर सेवा देणारी प्रमुक कंपनी आहे.  अशा परिस्थितीत कंपनीची बंद पडलेली विमानं दुरुस्त झाल्यानंतर सेवा अधिक सुधरू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कंपनीकडे नॅरोबॉडी असलेली २५ विमानं आहेत. तक अनेक बोईंग ७७७ आणि ७८७ विमानांचाही समावेश आहे. सध्या एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या हँगर्समध्ये ८-१० ए३२० विमानांना दुरुस्त करण्यात आले आहे. तर पुढच्या तीन महिन्यांमध्ये अनेक बोईंग ७८७ विमानांना दुरुस्त करून सेवेत आणण्याची कंपनीची योजना आहे.

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाचा मालकी हक्क हल्लीच टाटा समुहाने खरेदी केला होता. त्यासाठी टाटा समुहाने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. १९३२ रोजी जेआरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर ६९ वर्षांनी पुन्हा एकदा ही कंपनी टाटा कंपनीच्या ताब्यात आली आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमान