शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Air India: विमानतळांवर पडून असलेल्या एअर इंडियाच्या विमानांबाबत टाटांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 15:15 IST

Air India, Tata: एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या

मुंबई - एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विविध विमानतळांवर धूळ खात पडून असलेल्या विमानांनाही पुन्हा सेवेमध्ये आणण्यात येणार आहे.

विमानतळांच्या हँगरमध्ये उभ्या असलेल्या विमानांना दुरुस्त करून त्यांना सेवेत आणण्याचा एअर इंडियाचे नवे मालक असलेल्या टाटांचा विचार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यात मदत मिळेल. ही विमानं इंजिनाची ओव्हरहॉलिंग नसल्याने किंवा स्पेअर पार्ट्स नसल्याने बंद पडलेली आहेत. यामध्ये नॅरो बॉडीपासून वाइ़डबॉडी असलेल्या विमानांचा समावेश आहे. 

एअर इंडिया डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल रूटवर सेवा देणारी प्रमुक कंपनी आहे.  अशा परिस्थितीत कंपनीची बंद पडलेली विमानं दुरुस्त झाल्यानंतर सेवा अधिक सुधरू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कंपनीकडे नॅरोबॉडी असलेली २५ विमानं आहेत. तक अनेक बोईंग ७७७ आणि ७८७ विमानांचाही समावेश आहे. सध्या एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या हँगर्समध्ये ८-१० ए३२० विमानांना दुरुस्त करण्यात आले आहे. तर पुढच्या तीन महिन्यांमध्ये अनेक बोईंग ७८७ विमानांना दुरुस्त करून सेवेत आणण्याची कंपनीची योजना आहे.

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाचा मालकी हक्क हल्लीच टाटा समुहाने खरेदी केला होता. त्यासाठी टाटा समुहाने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. १९३२ रोजी जेआरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर ६९ वर्षांनी पुन्हा एकदा ही कंपनी टाटा कंपनीच्या ताब्यात आली आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमान