शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

तीन राज्ये जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवले मित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 07:05 IST

म्हणाले, जुन्या दोस्तांशी आघाडीस तयार : वाजपेयींच्या मार्गावर पुढे वाटचाल करण्याची दिली ग्वाही

चेन्नई : तीन राज्यांमध्ये झालेला पराभव आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणाऱ्या पक्षांची वाढत चाललेली संख्यायाचा फटका बसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मित्रपक्षांना सोबत घेण्याची भाषा सुरू केली आहे. मित्रपक्षांसोबत आघाडी करण्यास भाजपा तयार आहे. सर्वांना सोबत घेऊनच आम्ही वाटचाल करू. जुन्या मित्रांचाही सन्मानच करतो, असे मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आसाम गण परिषद रालोआतून बाहेर पडता. त्याआधी उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष, तेलगू देसमही बाहेर पडले, तर शिवसेना सातत्याने भाजपा व मोदी यांच्यावर टीका करीत असून, युती गेली खड्यात अशी उद्धव ठाकरे यांची भाषा आहे. गेल्या, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, पीएमके, एमडीएमकेसह सहा पक्षांच्या आघाडीने तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा लढविल्या. त्यापैकी भाजप व पीएमकेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र त्यानंतर हे पाचही पक्ष आघाडीतून बाहेर पडले.तामिळनाडूत बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधनाता मोदी म्हणाले की, १९९०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी

आघाडी सरकार उत्तमरित्या चालवून दाखविले. त्यांनी प्रादेशिक पक्षांना नेहमीच महत्त्व दिले. या मार्गावरच भाजपाने पुढे वाटचाल केली आहे. आघाडीसाठी भाजपाचे दरवाजे सदैव खुले आहेत.अद्रमुक, द्रमुक किंवा अभिनेते रजनीकांत यांच्याशी युती करणार का या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना नेहमीच वाईट वागणूक दिली. त्या-त्या राज्यांतील लोकांची मते, अस्मिता यांना कायम दुय्यम लेखले. राज्य करण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे, अशा भ्रमात काँग्रेस पक्ष होता. एनडीए ही मजबूत आघाडीमोदी म्हणाले की, रालोआ मजबूत आहे. त्यातील मित्रपक्षांचा परस्परांवर गाढ विश्वास आहे. भाजपाला स्वबळावर जरी बहुमत मिळाले तरी मित्रपक्षांनाही सरकारमध्ये घेऊ. जास्तीत जास्त लोक जोडणे हे राजकीय आघाडीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक