शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 17:03 IST

आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देभारताचे हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते.आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

 नवी दिल्ली : गलवानमधील हिंसक चकमकीनंतर भारतचीनला घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. भारताने आपले शक्तीशाली, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सु-सज्ज आणि अचूक निशाणा असणारे, मिराज-2000 आणि सुखोई-30 सारखी लढाऊ विमानं, तसेच अपाचे आणि चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स चीनच्या रोखानं एलएसीवर तैनात केली आहेत. आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार नाही आणि गलवानमध्ये आपल्या जवानांनी हे सिद्धही केले आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

विविध माध्यमांत छापून आलेल्या वृत्तांनुसार, गलवानमध्ये चीनने दिलेल्या धोक्यानंतर, भारतीय जवानांनी सावध नसतानाही चीनचे जवळपास 40 जवान मारले. आता भारताने पेंगाँग त्सो सरोवरापासून ते गलवान खोऱ्यापर्यंत आपले खास जवान चीनी सैनिकांना टक्कर देण्यासाठी तैनात केले आहेत. या जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. हे जवाना ड्रॅगनच्या पश्चिम, मध्य अथवा पूर्वेकडील कुठल्याही खेळीचे 'ईट का जवाब पत्थर'ने देऊ शकतात.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

भारताचे 'पहाडी योध्ये' -हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ट स्थरावरील अधिकृत सूत्रांनी सांगितले, की चीनी सैनिकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चोख उत्तर देण्याचे आदेश भारतीय जवानांना देण्यात आले आहेत. बोलले जाते, की या जवानांना गेल्या दशकांत उत्तरेकडील फ्रंटवर लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या जवानांना खास गोरिला युद्धासाठी तयार करण्यात येते. आपण कारगिल युद्धाच्या वेळीही या जवानांचा पराक्रम पाहिला आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

'सर्वात खडतर लढाईसाठी दिले जाते प्रशिक्षण' -एका माजी लष्कर प्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे, पहाडांवरील लढाई सर्वात अवघड असते. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल आणि सिक्किममध्ये या जवानांपूढे कुणाचाही टिकाव लागू शकत नाही.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

पहाडांमध्ये भारताची आघाडी -चीन संबंधातील एका तज्ज्ञाने म्हटले आहे, चीनच्या ताब्यात असलेली तिबेटमधील पठारे सपाट आहेत. तर भारतातील पठारे उंच आहेत. पहाडी भागांवर कबजा करणे जेवढे अवघड तेवढेच तो टिकवणेही अवघड असते.

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

भारत-चीन हवाई ताकद -चीनकडे भारतात कोठेही डागले जाऊ शकतात, असे 104 न्युक्लिअर मिसाइल्स आहेत. मात्र, असे असले तरी आपल्याकडेही अग्नि 3 लॉन्चर सिस्टम आहे. जिच्या सहाय्याने भारतही संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यात हल्ला चढवू शकतो. एवढेच नाही, तर भारताकडे अन्विक क्षमता असलेली 51 विमानं आहेत. जे ग्रॅव्हिटी बॉम्बने सुसज्ज आहेत. या शिवायही भारताची  हवाई ताकद फार मोठी आहे. 

 

टॅग्स :border disputeसीमा वादchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक