शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुंबईनंतर दिल्लीत 60 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:05 IST

भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली असताना राजधानी दिल्लीतही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. 

नवी दिल्ली: भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली असताना राजधानी दिल्लीतही जवळपास 60 वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यू फ्रेंड्स कॉलनीजवळ तैमूर नगरमध्ये ही इमारत कोसळली. येथील गुरूद्वाराजवळ सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. 

यापूर्वी भिवंडीत कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.  या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. आणखी सात ते आठ जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अग्निशमन दलाकडून बचावकार्य राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ढिगा-याखालून आतापर्यंत चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वस्तीकडे जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे बचावकार्यातही मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. 

जखमींची संख्याIGM हॉस्पिटल1)  आसिफ याकूब खान ( 19वर्ष ) 2) याकूर युसुफ खान ( 58 वर्ष )3) शकील  अन्सारी ( 37 वर्ष )

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल 1) सलमा अन्सारी  ( 45 वर्ष )   2) रेहान खान ( 7 वर्ष )3)ख्वाजा मेहमूद सय्यद ( 55 वर्ष )4) अबिद खान ( 21 वर्ष )

मृत व्यक्तीचे नाव1) रुखसार याकूब खान  (18 वर्ष )

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाNew Delhiनवी दिल्ली