शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

"पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण...," सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 10:54 IST

सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.

ठळक मुद्देमिठाई आहे, राखीसुद्धा आहे. पण तो चेहरा जवळ नाही आहे, ज्याला ओवाळू शकेनतो हात नाही ज्याच्यावर राखी बांधू शकेन, ते तोंड नाही जे गोड करू शकेनतुझ्यासोबत राहून अनेक गोष्टी शिकले. आता तुझ्याशिवाय राहणं मी कसं शिकू, तूच सांग

मुंबई - बॉलीवडू अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता दीड महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. या काळात सुशांतच्या आत्महत्येचं गुढ दिवसेंदिवस वाढतच चाललं असून, या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहारमधील पोलीस आमने-सामने आले आहेत, तसेच दोन्ही राज्यांतील सरकारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे.

सुशांत सिंह राजपूतची बहीण राणी हिने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या भावाला राखी बांधू शकणार नाही, याचं दु:ख तिच्या या पत्रातून व्यक्त झालं आहे. या पत्रात ती म्हणते , ‘’आज माझा दिवस आहे, आज तुझा दिवस आहे, आज आपला दिवस आहे. आज रक्षाबंधन आहे. पण पस्तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवाही जळतोय, हळद-चंदनाचा टिळापण हे. मिठाई आहे, राखीसुद्धा आहे. पण तो चेहरा जवळ नाही आहे, ज्याला ओवाळू शकेन, ते ललाट नाही ज्याच्यावर मी टिळा लावेन, तो हात नाही ज्याच्यावर राखी बांधू शकेन, ते तोंड नाही जे गोड करू शकेन. तो भाऊ नाही ज्याची गळाभेट घेईन.’’

 ‘’अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तू आमच्या जीवनाच आला होता तेव्हा आयुष्य उजळून निघाले होते. तू होतास तेव्हा जीवनाच प्रकाशच प्रकाश होता. आता तू या जगात नाही. मला कळत नाही आहे की मी काय करू? तुझ्याशिवाय मला जगता येत नाही आहे. असं कधी होईल, असा विचारही केला नव्हता. हा दिवस येईल पण तू नसशील, असं कधी वाटलं नव्हतं. तुझ्यासोबत राहून अनेक गोष्टी शिकले. आता तुझ्याशिवाय राहणं मी कसं शिकू, तूच सांग,’’

तुझीच

राणी दी

दरम्यान, सुशांतच्या जाण्यामुळे त्याच्या बहिणी आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना दुसरीकडे या आत्महत्या प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू आहे. तर तपासावरून मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आलेले आहेत. तर सुशांतचे कुटुंबीय आपल्याला न्याय आणि सीबीआय तपासाची मागणी करत आहेत.

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRaksha Bandhanरक्षाबंधनbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईBiharबिहार