शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 08:26 IST

अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे

नवी दिल्ली - अफगानिस्तानने आज म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतसरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचे आणि अफगानिस्तानसाठी मदतींची पूर्तता करण्यात सरकारला अपयश येत असल्याने आपण हे दुतावास केंद्र बंद करत आहोत, अशी घोषणाच अफगानिस्तान सरकारने केली आहे. सरकारकडून हवे असलेलं समर्थन मिळत नसल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अफगानिस्तानने म्हटले की, अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. मात्र, अफगानिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील आजपर्यंतचे ऐतिहासिक संबंध आणि दिर्घकाळापासूनची भागिदारी लक्षात घेऊनच हा निर्णय विचारपूर्वकच घेण्यात आला आहे.  

भारतात दुतावासाकडील समर्थनाचा अभाव आणि काबुलमध्ये वैध सरकारच्या अनुपस्थितीमुळे अफगानिस्तान व तेथील नागरिकांच्या सर्वोत्तम हित, सेवा, अपेक्षां आणि गरजांची पूर्तता करण्यात आम्ही कमी पडत आहोत हे स्वीकार करतो. दुतावासासाठी व्हिसा नुतनीकरणापासून ते सहकार्याच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात वेळ आणि अपेक्षित मदतीची पूर्तता न झाल्याने आमच्या टीममध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे, नियमित कर्तव्यांची पूर्तता करण्याची आमची क्षमता कमी झाल्याचेही अफगानिस्तानने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :IndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानCentral Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारdelhiदिल्ली