शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांपैकी १६ जणांना कोरोना, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही संपर्कात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 09:42 IST

अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्याची मोहीम सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्याची मोहीम सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. काबुलहून मंगळवारी भारतात आणण्यात आलेल्या एकूण ७८ जणांपैकी १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं सांगण्यात येत आहे. यात अफगाणिस्तानच्या गुरुद्वारांमधून गुरू ग्रंथ साहिब घेऊन भारतात परतलेल्या ३ शिखांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी देखील या लोकांच्या संपर्कात आले होते. (Afghanistan evacuees who came to india from kabul found corona positive hardeep singh puri also came in contact)

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांपैकी कुणालाच गंभीर स्वरुपाची लक्षणं आढळून आलेली नाहीत. काबुलहून भारतात आणण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबुलवर कब्जा केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याची मोहीम सुरू झाली. 

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले?अफगाणिस्तानातून भारतीयांची सुरक्षित सुटका केली जात असल्याच्या मोहिमेला राजकीय रंग देता कामा नये. भारत नेहमीच अल्पसख्याक नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहिलेला आहे, असं हरदीप सिंग पुरी म्हणाले होते. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून ६२६ जणांना भारतात आणण्यात आलं आहे. यात २२८ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. भारतात आणण्यात आलेल्या लोकांमध्ये ७७ अफगाण शिखांचाही समावेश आहे. शिख समुदायातील नागरिकांनी या कठीण प्रसंगी आसरा दिल्याबद्दल भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले आहेत, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानcorona virusकोरोना वायरस बातम्या