शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Afghanistan Crisis: तालिबानबाबत भारताचे आस्ते कदम, मान्यता देण्याबाबत घेतली अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:33 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबिज केल्यानंतर या सरकारला मान्यता द्यावी की, नाही यावरून आता जगातील बड्या देशांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. आता तालिबानबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत भारत सरकारकडून चाचपणी सुरू आहे.

नवी दिल्ली - गेल्या २० वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेले अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा अगदी सहजपणे अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Afghanistan Crisis) दरम्यान, अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबिज केल्यानंतर या सरकारला मान्यता द्यावी की, नाही यावरून आता जगातील बड्या देशांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. एकीकडे रशिया, चीन या देशांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तर युरोपियन महासंघ आणि अमेरिका तालिबानबाबत प्रतिकूल आहेत. दरम्यान, आता तालिबानबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत भारत सरकारकडून चाचपणी सुरू आहे. (India will clarify its position on the Taliban once the government is formed in Afghanistan)

दरम्यान, आज झालेल्या बैठकीमध्ये तालिबानला मान्यता देण्याबाबत कुठलाही निर्णय भारत सरकारकडून घेण्यात आलेला नाही. तर अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर तालिबानला मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर भारत सरकार कोणती भूमिका घेईल हे पाहावे लागेल.

तालिबाबने अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करून इस्लामिक राज्य स्थापन करण्याची तयारी केली असली तरी आंतरराष्ट्रीय समुदायाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. तसेच अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवरही तालिबानने अगदी सहजपणे कब्जा केला होता. मात्र तालिबानला पाकिस्तान सरकार, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची मदत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच चीनकडूनही तालिबान्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालिबानी दहशतवादी भारतासाठी काश्मीरमध्ये डोकेदुखी ठरू, शकतात. त्या कारणाने भारताला तालिबानबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान