शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

२५ लाख अंगणवाडी कार्यकर्तींना मानधनवाढीचा लाभ : अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 01:25 IST

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी व आशा कार्यकर्तींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती

नवी दिल्ली : अंगणवाडी आणि आशा कार्यकर्तींना सरकारने दिलेल्या सुमारे ५0 टक्के मानधनवाढीमुळे त्यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. २५ लाख कार्यकर्तींना त्याचा लाभ मिळेल, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी व आशा कार्यकर्तींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर जेटली यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. जेटली यांनी म्हटले की, अंगणवाडी कार्यकर्ती आणि सहायक यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी दीर्घ काळापासून होत होती. तथापि, मागील सरकारांनी त्याकडे लक्ष दिले नव्हते. या सरकारने मात्र अर्थसंकल्पावर पडणाऱ्या ताणाचा विचार न करता त्यांच्या मानधनात सुमारे ५0 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम होईल.‘स्वच्छ भारत अभियान’चे कौतुक‘केंद्र सरकारचे दोन यशस्वी पुढाकार’ या शीर्षकाखाली जेटली यांनी ही पोस्ट लिहिली असून, स्वच्छ भारत अभियानाचे त्यांनी या पोस्टमध्ये कौतुक केले आहे. स्वच्छ भारत अभियान ही सरकारची सर्वांत यशस्वी योजना आहे, असा दावा त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही चार वर्षांत केलेल्या कामामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतागृहांची उपलब्धता ३९ टक्क्यांवरून ९२ टक्के झाली आहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा