शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य

By पूनम अपराज | Published: December 26, 2020 7:54 PM

Love Jihad : ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.

ठळक मुद्देपुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.

मध्य प्रदेशनेहीलव्ह जिहादसंदर्भात नवा कायदा बनविला आहे. मध्य प्रदेशात त्याला शिवराज यांच्या मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मध्य प्रदेशच्या नवीन कायद्यात १९ तरतुदी आहेत. नव्या कायद्याबद्दल आज तकशी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले आहेत की, आम्ही मध्य प्रदेशात देशातील सर्वात मोठा कायदा बनविला आहे. ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल.नरोत्तम मिश्रा म्हणाले की, या कायद्यात दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा विवाहसोहळ्यांना प्रोत्साहित करणार्‍या संस्थांची नोंदणी रद्द केली जाईल. पुजारी, मौलवी दोषी आढळल्यास शिक्षेची तरतूद आहे. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे सक्तीने केलेले लग्नाला शून्य महत्व असेल. जर अशा लग्नाला शून्य घोषित केले गेले, तर आई आणि तिची मुले असल्यास तीही वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क म्हणून गणली जातील.मध्यप्रदेशचे गृहमंत्री म्हणाले की, या प्रकरणी तपास ठाणेदार किंवा त्याच्यापेक्षा उच्च स्थरीय दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.  धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020  मध्ये 25 आणि 50 हजार, एक लाख रुपयांच्या दंड रकमेचे तीन टप्प्यांत दंड लावण्यात आला आहे.  दंडाची रक्कम इतकी जास्त का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, भीती निर्माण व्हावी म्हणून रक्कम वाढवली आहे. यूपी कायद्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही कोणाशीही तुलना करत नाही. हा देशातील सर्वात कठोर कायदा आहे. सरकार या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल.नरोत्तम मिश्रा म्हणाले की, देशातील कोणत्याही राज्यातील कोणतेही सरकार असा कायदा आणल्यास आम्ही त्याचे स्वागत करू. पुढे ते म्हणाले की, जे लोक कोणत्याही धर्मातील मुलीला मोहात पाडून त्याचे धर्मांतर करून लग्न करतात त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. या विधेयकाद्वारे धर्म स्वातंत्र्य विधेयक 1968 निष्क्रिय मानले जाईल. लव्ह जिहादसंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले की, कोण काय म्हणतो, हा वेगळा विषय आहे. जो कोणी एखाद्याशी भुरळ घालून, जबरदस्तीने किंवा नशाच्या अवस्थेत एखाद्याशी लग्न करेल तो शिक्षेस पात्र ठरेल.

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादMadhya Pradeshमध्य प्रदेशHome Ministryगृह मंत्रालयPoliceपोलिस