शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

‘त्यांच्या’ जखमेवर मीठ चोळण्याचे काम -मुख्तार अब्बास नक्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 6:02 AM

दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काही जण प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक न्याय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काही जण प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक न्याय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. कुणाचेही नाव न घेता ‘प्रक्षोभक बोलणारे लोक’ आणि काही राजकीय पक्ष असा उल्लेख त्यांनी केला.चिथावणी देणारे आणि दोषी कारागृहात जातील तसेच शांती कायम राहिल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हिंसाचार दुर्देवी असला तरी काही जण त्यातही धर्मनिरपेक्षतेची यात्रा करीत आहेत. हे बंद झआले पाहिजे, असे ते म्हणाले. पिडितांना न्याय मिळेल, दोषींना शिक्षा आणि शांतता रहावी याला आपले प्राधान्य हवे. जिथे आपण हिंसाचाराच्या घटना पाहिल्या तशा एकता आणि बंधुभावाच्याही पाहत आहोत. ही भारतातील विविधतेतील एकता आहे. हाच भारताचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत भारताच्या आत्म्याला ठेच पोहचायला नको, अशी अपेक्षा नक्वी यांनी व्यक्त केली आहे.