शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

आसाममध्ये भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू, पिकनिकला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:24 IST

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी जवळच्या मित्राची हत्या, १ कोटी रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा केला बनाव

मिळालेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बलिजन गावात हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४५ जण होते, ते पहाटे ३ वाजता आठखेलिया येथून बोगीबील पिकनिकला निघाले होते. यादरम्यान पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मार्गेरिटा येथून कोळसा भरती करणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जेएमसीएचमध्ये नेले, त्यापैकी अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

यापूर्वी आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे ११ सप्टेंबर २०२३ रोजी एका भीषण रस्ता अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. शिवसागर जिल्ह्यातील काही लोक दिब्रुगडमधील शांतीपाडा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा शिवसागरकडे निघाले होते. त्यानंतर लटकाटा येथे त्यांची कार एका ट्रकला धडकली. ट्रकला धडकल्यानंतर कार लगेचच उलटली. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस