शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

आसाममध्ये भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू, पिकनिकला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:24 IST

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी जवळच्या मित्राची हत्या, १ कोटी रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा केला बनाव

मिळालेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बलिजन गावात हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४५ जण होते, ते पहाटे ३ वाजता आठखेलिया येथून बोगीबील पिकनिकला निघाले होते. यादरम्यान पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मार्गेरिटा येथून कोळसा भरती करणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जेएमसीएचमध्ये नेले, त्यापैकी अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

यापूर्वी आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे ११ सप्टेंबर २०२३ रोजी एका भीषण रस्ता अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. शिवसागर जिल्ह्यातील काही लोक दिब्रुगडमधील शांतीपाडा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा शिवसागरकडे निघाले होते. त्यानंतर लटकाटा येथे त्यांची कार एका ट्रकला धडकली. ट्रकला धडकल्यानंतर कार लगेचच उलटली. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस