शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आसाममध्ये भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू, पिकनिकला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:24 IST

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी जवळच्या मित्राची हत्या, १ कोटी रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा केला बनाव

मिळालेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बलिजन गावात हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४५ जण होते, ते पहाटे ३ वाजता आठखेलिया येथून बोगीबील पिकनिकला निघाले होते. यादरम्यान पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मार्गेरिटा येथून कोळसा भरती करणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जेएमसीएचमध्ये नेले, त्यापैकी अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

यापूर्वी आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे ११ सप्टेंबर २०२३ रोजी एका भीषण रस्ता अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. शिवसागर जिल्ह्यातील काही लोक दिब्रुगडमधील शांतीपाडा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा शिवसागरकडे निघाले होते. त्यानंतर लटकाटा येथे त्यांची कार एका ट्रकला धडकली. ट्रकला धडकल्यानंतर कार लगेचच उलटली. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस