शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 08:45 IST

एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचे फायदे जगाला होत आहे, तेवढेच आव्हाने आणि धोकेही वाढले आहेत. एआयचा गैरवापर करून सायबर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून, भारतासह आशिया-प्रशांत क्षेत्रातील देश प्रामुख्याने हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल डिफेन्स अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कोणते क्षेत्र रडारवर? - जगातील एकूण डीडीओएस हल्ल्यांमध्ये भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये यूजर्सला विविध वेबसाइट्स आणि ऑनलाइन सेवांपर्यंत पोहोचविण्यास अडथळे निर्माण केले जातात.- विशेषतः  शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, परिवहन विभागातील सेवांवर हल्ले करणे हे  सोपे असते.

चॅटजीपीटीचा वापरसायबर हल्लेखोर चॅटजीपीटीच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने एखादा मेल लिहून तो टार्गेट असलेल्या व्यक्तीला पाठवतात. त्यालाही अनेकजण बळी पडतात.

२००% वाढजगात सप्टेंबर २०२२ नंतर मानव-संचालित रॅन्समवेअर हल्ल्याचे प्रमाण २०० टक्क्याने वाढले. एखाद्या ठरावीक व्यक्तीऐवजी संपूर्ण कार्यालय, विभाग वा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी रॅन्समवेअर हल्ले केले जातात. ओळख लपविण्यासाठी हल्लेखोर रिमोट-एन्क्रिप्शनसह क्लाउट तंत्रज्ञानाचाही वापर करतात.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान