शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 08:45 IST

एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचे फायदे जगाला होत आहे, तेवढेच आव्हाने आणि धोकेही वाढले आहेत. एआयचा गैरवापर करून सायबर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून, भारतासह आशिया-प्रशांत क्षेत्रातील देश प्रामुख्याने हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल डिफेन्स अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कोणते क्षेत्र रडारवर? - जगातील एकूण डीडीओएस हल्ल्यांमध्ये भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये यूजर्सला विविध वेबसाइट्स आणि ऑनलाइन सेवांपर्यंत पोहोचविण्यास अडथळे निर्माण केले जातात.- विशेषतः  शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, परिवहन विभागातील सेवांवर हल्ले करणे हे  सोपे असते.

चॅटजीपीटीचा वापरसायबर हल्लेखोर चॅटजीपीटीच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने एखादा मेल लिहून तो टार्गेट असलेल्या व्यक्तीला पाठवतात. त्यालाही अनेकजण बळी पडतात.

२००% वाढजगात सप्टेंबर २०२२ नंतर मानव-संचालित रॅन्समवेअर हल्ल्याचे प्रमाण २०० टक्क्याने वाढले. एखाद्या ठरावीक व्यक्तीऐवजी संपूर्ण कार्यालय, विभाग वा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी रॅन्समवेअर हल्ले केले जातात. ओळख लपविण्यासाठी हल्लेखोर रिमोट-एन्क्रिप्शनसह क्लाउट तंत्रज्ञानाचाही वापर करतात.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान