शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

हृदयद्रावक! प्रेयसीने फोन उचलला नाही; मग रागात 12वीतील मुलाने मेसेज करून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:38 IST

प्रेमप्रकरणातून बारावीच्या विद्यार्थिनीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

नवी दिल्ली : प्रेमप्रकरणातून बारावीच्या विद्यार्थ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रात्री अडीच वाजेपर्यंत त्याने प्रेयसीसोबत चॅटिंग केली होती. याशिवाय त्याने सकाळी 4 वाजता त्याच्या दाजीला देखील मेसेज केला होता. त्यानंतर घरातून बाहेर पडून त्याने स्वत:वर गोळी झाडली. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी नातेवाईकांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर मोबाईल चॅटच्या माध्यमातून वास्तव समोर आले, त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून आत्महत्येप्रकरणी खुनाचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

12वीतील तरूणाने संपवलं जीवनखरं तर ही घटना अमरोरा पोलीस स्टेशन परिसरातील दादुपूर गावातील आहे. इथे शेतकरी कुटुंबात पती, पत्नी आणि दोन मुले आहेत. तर दोन मुली विवाहित आहेत. लहान मुलगा जवळच्या गावातल्या शाळेत बारावीत शिकत होता. शुक्रवारी रात्री ते नातेवाईकांकडे जेवण करून झोपायला गेले होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांच्या मुलाचा मृतदेह गावापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या जंगलात पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी पसरल्याने परिसरात प्रथमत: खळबळ उडाली.

एसपी आदित्य लंघे, एएसपी राजीव कुमार सिंग, सीओ अरुण कुमार आणि एसएचओ रमेश सेहरावतही घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा करून श्वान पथकाला घटनास्थळी आणले. नंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनी मुलाचे कोणाशीही वैर नसल्याचे सांगितले. मात्र, मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी यापूर्वी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पण मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सपवरील चॅटिंगमुळे घटनेवरील पडदा हटला. प्रेमप्रकरणामुळे किशोरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले. 

प्रेयसी रात्री फोन उचलत नव्हती चॅटिंगमध्ये तो रात्री अडीच वाजेपर्यंत प्रेयसीशी बोलत होता. रात्री प्रेयसी फोन उचलत नसल्यामुळे किशोरने तिला आत्महत्या करण्याचा मेसेज केला होता. तर पहाटे चार वाजता त्याने त्याच्या दाजीला देखील मेसेज करून मला माफ करा असे म्हटले होते. हे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी खुनाचा एफआयआर आत्महत्येत बदलला. एसओ रमेश सेहरावत यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून गोळी झाडून आत्महत्या केली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूPoliceपोलिस